शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

अखेर नशिराबादला एमआयडीसीचे पाणी

By admin | Published: February 09, 2016 12:18 AM

नशिराबाद : गेल्या दीड महिन्यापासून पाणी टंचाईने हैराण असलेल्या नशिराबादकरांना अखेर एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आठ ते दहा दिवसानंतर मिळणारे पाणी आता चौथ्या-पाचव्या दिवशी मिळू शकेल.

नशिराबाद : गेल्या दीड महिन्यापासून पाणी टंचाईने हैराण असलेल्या नशिराबादकरांना अखेर एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आठ ते दहा दिवसानंतर मिळणारे पाणी आता चौथ्या-पाचव्या दिवशी मिळू शकेल.
पाणी योजनाच कार्यन्वीत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. एमआयडीसीचे पाणी मिळावे म्हणून सरपंच लालचंद पाटील, योगेश पाटील यांनी पालकमंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर संबंधित अधिकार्‍यांशी दूरध्वनीवर सूचना दिल्यानंतर एमआयडीसीचे पाणी जोडून गावाला पुरवठा करण्यात आला आहे. बेळी, मुर्दापूर व एमआयडीसीचे पाणी एकत्र करुन गावाला पाणीपुरवठा होत आहे.

वाघूर धरणातून मिळणार आवर्तन....
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडावे यासाठी गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामपंचायतने मागणी केली व संबंधित विभागाला निवेदन दिले होते. गिरीश महाजन व जिल्हाधिकार्‍यांची चर्चा होऊन पाणी सोडण्याबाबत सहमती दर्शविली. या बाबत संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या असून ग्रामपंचायत बंधारा टाकून पाणीटंचाई निवारार्थ युद्ध पातळीवर कामाला लागल्याची माहिती उपसरपंच किर्तीकांत चौबे, सदस्य लालचंद पाटील यांनी दिली. यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.