शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

साहित्यिकांनी लिखाण थांबवल्यावर बघू - महेश शर्मा

By admin | Published: October 13, 2015 11:03 AM

साहित्यिकांनी लिखाण थांबवल्या बघू अशी प्रतिक्रिया केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी दिल्याने वाद निर्माण झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - देशातील धर्मांधता आणि वाढत्या असहिष्णूतेविरोधात साहित्यिकांनी साहित्य अकादमी पुरस्कार करण्याचा सपाटा लावला असतानाच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी साहित्यिकांनी लिखाण थांबवल्यावर बघू अशी प्रतिक्रिया दिल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. 
दादरीतील घटनेनंतर देशभरातील सुमारे २२ साहित्यिकांनी साहित्य अकादमी पुरस्कार करत निषेध दर्शवला आहे. यासंदर्भात महेशर शर्मा म्हणाले, साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्यिकांनी साहित्यिकांना दिलेला पुरस्कार आहे, यात सरकारचा काहीही संबंध नाही, पुरस्कार परत करणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि आम्ही ते स्वीकारतो असे त्यांनी सांगितले.  
पुरस्कार परत करणा-या साहित्यिकांच्या विचारधारेवरही महेश शर्मा यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. 'ते कोण आहेत, ते कोणत्या विचारधारेचे आहेत हेदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. यापूर्वीही दंगली झाल्यात मग त्यावेळी किती जणांनी पुरस्कार केले याकडेही शर्मांनी लक्ष वेधले. 
कलबुर्गींच्या हत्येचा साहित्यिक निषेध दर्शवत आहेत, यात आम्हीदेखील त्यांच्यासोबत आहे. पण हे प्रकरण राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेंतर्गत येते, जर त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी किंवा गृहमंत्र्यांकडे गेले पाहिजे असे शर्मा यांनी स्पष्ट केले.