शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची करतात वसुली", बिहारच्या कृषीमंत्र्यांचे मोठे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 8:14 PM

sudhakar singh : कैमूर येथील भगवानपूर येथे आयोजित शेतकरी चर्चासत्राला सुधाकर सिंह यांनी संबोधित केले. 

कैमूर : बिहारमधील कैमूर येथील भगवानपूर येथे आयोजित शेतकरी चर्चासत्राला संबोधित करताना कृषीमंत्री सुधाकर सिंह म्हणाले की, माझ्या विभागातील अधिकारी भ्रष्ट आहेत. 25 ते 50 हजार रुपयांची वसुली करतात. मात्र लवकरच सर्व अधिकारी ठीक होतील, असे बिहारचे कृषीमंत्री सुधाकर सिंह म्हणाले. कैमूर येथील भगवानपूर येथे आयोजित शेतकरी चर्चासत्राला त्यांनी संबोधित केले. 

यावेळी एका घटनेचा संदर्भ देत सुधाकर सिंह म्हणाले की, "मोजमाप अधिकारी रात्री दहा वाजता पेट्रोल पंपावर 10 लिटर तेल घेऊन गेले. पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केली असता, रजिस्टरवर लिहा, असे सांगितले. तक्रार प्राप्त होताच दखल घेत. त्या अधिकाऱ्याला आजपासून निलंबित करण्यात आले आहे. पण जेव्हा तो दिसेल तेव्हा तुम्ही त्याला बुटाने माराल. त्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या जागी एक प्रामाणिक अधिकारी येणार आहे."

आता अनुदानाचे पैसे बाजार समिती आणि मंडई बनवण्यासाठी खर्च होणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. तसेच, कैमूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त ब्लॉक अधौरा येथे चार मंडई बांधण्यात येणार आहेत. बियाणे महामंडळाकडून शेतकऱ्यांना बनावट बियाणे देण्यात आले आहे. बियाणे वेळेपूर्वी पेरले गेले आणि पिकाचा दर्जा खूपच खराब आहे. आठवडाभरात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सुधाकर सिंह म्हणाले.

गेल्या 17 वर्षांपासून ही व्यवस्था जीर्ण झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या डझनभर योजना घेऊन येत आहे. शेतीशी संबंधित लोकांना रोजगार मिळेल. आता महिनाभरापासून हे काम सुरू आहे, मात्र या एका महिन्यात बिहारमधील 3000 खतांच्या दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहेत. या दुकानांमधून फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले होते,असे सुधाकर सिंह यांनी सांगितले.

वस्तुस्थिती अशी आहे की, माझ्या कार्यकाळात कोणत्याही खताच्या दुकानावर लाईन नव्हती. मी एक अॅप आणणार आहे, त्या अॅपवरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आणि ब्लॉकमधील खतांच्या दुकानात किती खत उपलब्ध आहे हे कळेल. शेतकऱ्यांशी निगडित मूलभूत समस्या तीन वर्षांत सोडवल्या जातील, असेही सुधाकर सिंह यांनी म्हणाले.

टॅग्स :Biharबिहारagricultureशेती