शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

Air India ने प्रवास करायचाय? ३ तास आधी चेक-इन करा

By admin | Published: January 12, 2016 1:02 PM

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एअर इंडियाने यापुढे प्रवाशांना विमान उड्डाणाच्या ३ तास आधीच चेक-इन करण्याची सूचना केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - पंजाबच्या पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला आणि अवघ्या काही दिवसांवर आलेला प्रजासत्ताक दिन यांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व विमानतळांवरील सुरक्षा बंदोबस्त आणखी कडेकोट करण्यात आला आहे. एअर इंडिया कंपनीनेही सुरक्षेचा एक भाग म्हणून यापुढे सर्व प्रवाशांना विमानाच्या उड्डाणापूर्वी ३ तास आधीच विमानतळावर चेक-इन करण्याची सूचना केली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच उड्डाणासाठी विलंब होऊ नये यासाठी हा नवा नियम बनवण्यात आला आहे. 
तुम्हाला जर देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर ७५ मिनिटे आधी चेक-इन करावं लागतं तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी हाच कालावधी १५० मिनिटे इतका आहे. मात्र आता एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करताना तुम्हाला तब्बल ३ तास आधीच चेक-इन करावे लागेल. एका पत्रकाद्वारे एअर इंडियाने प्रवाशांना हे आवाहन केले आहे.