शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

एअर इंडियाची आर्थिक परिस्थिती बिकट असून कोणीही विकत घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2016 9:01 PM

एअर इंडियाची आर्थिक परिस्थिती खराब असून तिला सरकारने विकायला, जरी काढल्यास कोणीही घेऊ शकणार नाही, असे नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी गुरुवारी सांगितले.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ९ - एअर इंडियाची आर्थिक परिस्थिती खराब असून तिला सरकारने विकायला, जरी काढल्यास कोणीही घेऊ शकणार नाही, असे नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी गुरुवारी सांगितले. एअर इंडियावर ५०,००० कोटींचे कर्ज असल्याने निर्गुंतवणूक करणे नियमांच्या बाहेर आहे. २००७ मध्ये एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे एकत्रिकरण करण्यात आले, तेव्हापासून एअर इंडिया व्यवसायातील कठीण अटी आणि कर्जातून जात आहे. सध्याची एअर इंडियाची परिस्थिती इतकी आर्थिकदृष्ट्या दयनीय आहे, की एअर इंडियाला विकायला काढले, तरी कोण विकत घेणार नाही, असे अशोक गजपती राजू म्हणाले. तसेच, एअर इंडिया ही चांगली एअरलाइन आहे. मला एअर इंडिया आवडते. मात्र, जास्तकाळ करदात्यांना पैशांबाबत आश्वासन देऊ शकत नाही, असेही अशोक गजपती राजू यावेळी म्हणाले.