शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

अखिलेश यांना शहिदांच्या कुटुंबांकडून प्रत्युत्तर

By admin | Published: May 12, 2017 12:00 AM

देशातील प्रत्येक भागातील जवान शहीद होतात. मग गुजरातचा एकही कसा नाही? असा सवाल करणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना

अहमदाबाद : देशातील प्रत्येक भागातील जवान शहीद होतात. मग गुजरातचा एकही कसा नाही? असा सवाल करणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना गुजरातमधील शहीद जवानांच्या कुटुंबांनी प्रत्युत्तर दिले आहे. गुजरातमधील लष्करी जवानांनी आतापर्यंत ३९ शौर्यपदके मिळविली, २० जणांनी दहशतवाद्यांशी दोन हात करताना प्राणांची आहुती दिली, तर २४ जण देशाच्या सीमांचे रक्षण करताना शहीद झाल्याची माहिती सादर करण्यात आली आहे. १९९९ च्या कारगिल युद्धात शहीद झालेले मुकेश राठोड यांची पत्नी राजश्री यांनी म्हटले आहे की, शहीद हे एका राज्याशी नव्हे, तर संपूर्ण देशाशी जोडलेले असतात. राजश्री पाच महिन्यांच्या गर्भवती असताना त्यांचे पती शहीद झाले. आज त्यांचा मुलगा १७ वर्षांचा आहे. कॅप्टन नीलेश सोनी हे १९८७ मध्ये शहीद झाले. त्यांचे भाऊ जगदीश सोनी म्हणतात की, अखिलेश यांनी अशी विधाने करू नयेत. कुपवाडा जिल्ह्यात सीमारेषेवर सर्च आॅपरेशनदरम्यान ऋषिकेश रामानी हे अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले होते. त्यांची आई गीता रामानी म्हणाल्या की, मी ऋषिकेशला जन्म दिला आणि भारतमातेने त्याचे पालनपोषण केले. शहीद गोपाल सिंग यांचे वडील मुनीम सिंग म्हणाले की, अखिलेश हे आपल्या वडिलांचा मुलगा बनण्यात अपयशी ठरले. ते देशाचा पुत्र होऊ शकत नाहीत. अशाच संतप्त प्रतिक्रिया अनेक कुटुंबियांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, सांबरकांठा जिल्ह्यातील कोडियावडा गावातील ६,५०० लोकसंख्येपैकी १,२०० पेक्षा अधिक जवान सशस्त्र दलात आहेत. मार्च २०१७ च्या आकडेवारीनुसार राज्यात २६ हजारांहून अधिक माजी सैनिक आहेत. .............