शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

अल निनोमुळे पावसाबद्दल यावर्षी काहीशी काळजी

By admin | Published: March 06, 2017 4:34 AM

अल निनोच्या रचनेची जी शक्यता दिसते त्यामुळे भारतातील पावसाबद्दल काहीशी काळजी वाटेल

नवी दिल्ली : यावर्षी अल निनोच्या रचनेची जी शक्यता दिसते त्यामुळे भारतातील पावसाबद्दल काहीशी काळजी वाटेल परंतु पाऊस आणि पिकांवरील नेमका परिणाम हा काही फक्त एवढ्या या एकाच घटकावर अवलंबून नाही, असे नोमुराच्या अहवालात म्हटले आहे.आॅस्ट्रेलियन ब्युरो आॅफ मेटेओरॉलॉजीच्या (एबीएम) माहितीनुसार २०१७ मध्ये अल निनो आकाराला येणे वाढले आहे. एबीएमने पाहणी केलेल्या आठपैकी सहा नमुन्यांनी अल निनोची सुरवात जुलै २०१७ मध्ये होण्याची शक्यता दाखवली आहे. यावर्षी अल निनो परिस्थिती घडण्याची साधारणत: ५० टक्के असेल. एकूण, २०१७ मध्ये सामान्यापेक्षा खाली पाऊस होण्याची शक्यता ही सामान्य वर्षात सामान्यापेक्षा वर पाऊस होण्याच्या शक्यतेपेक्षा जास्त आहे. तथापि, पाऊस आणि अन्न उत्पादनावरील नेमका परिणाम हा इतर अनेक घटकांवर अवलंबून आहे, असे नोमुरा इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ सोनल वर्मा आपल्या संशोधन टिपणीत म्हणाले.अल निनो ही हवामानाची एक अवस्था आहे व तिचा भारताच्या पर्जन्य हंगामावर मोठा परिणााम होतो. सामान्य पाऊस होणे हे देशाच्या शेतीसाठी खूप महत्वाचे आहे कारण देशातील फार मोठी शेतजमीन ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यामुळे भारताच्या मान्सूनबद्दल काहीशी काळजी व्यक्त होत आहे. देशात जून ते सप्टेंबर असा पावसाळा असतो व अल निनो परिस्थिती ही सामान्यापेक्षा खालच्या पावसाशी संबंधित आहे.>नकारात्मकही परिणामनोमुराने केलेल्या विश्लेषणानुसार देशात अल निनोचा प्रारंभ पावसाळ््यात जेव्हा सरासरीने तोडला गेला तेव्हा भारतात फक्त पाच वेळा (१९८७,१९९१, २००२,२००४, २०१५) सामान्यपेक्षा खालचा पाऊस झाला तर तीन वेळा सामान्य पाऊस झाला. १९९४ मध्ये सामान्यपेक्षा वर पाऊस झाला. याशिवाय अल निनोच्या कालावधीचाही कृषी क्षेत्रावर परिणाम होत असतो. पेरणी झाल्यावर लगेचच जुलैमध्ये अल निनो आला तर त्याचा अन्नधान्य उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. तथापि, अल निनोची परिस्थिती आॅगस्टच्या अखेरीस निर्माण झाली तर त्याचा परिणाम नकारात्मक नसूही शकेल.