शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अलका लांबा यांच्यामते, 'या' कारणांमुळेच दिल्लीत 'आप'चा दारुण पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 11:37 IST

लोकसभेतील आपच्या पराभवाचे कारण आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांनी सांगितले. एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत लांबा म्हणाल्या की, ज्या लोकांचा जनतेशी संपर्क नव्हता, अशा लोकांना आम आदमी पक्षाचे तिकीट देण्यात आले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्वच्या सर्व सात जागांवर भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. दिल्ली विधानसभेत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला खातं देखील उघडता आलं नाही. तर काँग्रेसची स्थिती देखील अशीच आहे. विधानसभा निवडणुकीत दिल्लीकरांनी 'आप'ला शानदार विजय मिळवून दिला होता. तर भाजपला केवळ ३ जागा जिंकता आल्या होत्या.

लोकसभेतील आपच्या पराभवाचे कारण आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांनी सांगितले. एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत लांबा म्हणाल्या की, ज्या लोकांचा जनतेशी संपर्क नव्हता, अशा लोकांना आम आदमी पक्षाचे तिकीट देण्यात आले. उमेदवारांची ओळख केवळ मीडियामध्ये होती. जनतेत जावून त्यांनी कधीही काम केलेले नव्हते. त्यामुळे प्रचार करताना सर्वाधिक वेळ उमेदवाराची ओळख करून देण्यात गेला, अस सांगताना लांबा यांनी आपच्या पराभवासाठी हीच बाब जबाबदार असल्याचे म्हटले.

दरम्यान दिल्लीतील आपच्या उमेदवारांची निवड बंद खोल्यांमध्ये करण्यात आली. यामध्ये लोकशाहीचे पालन करण्यात आले नाही. विद्यमान आमदारांना देखील तिकीट दिले असते, तर हे आमदार लोकसभेला निवडून आले असते, असंही लांबा यांनी सांगितले. तसेच 'आप'चा जनाधार कमी झाला असून तो परl आणणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.

अलका लांबा सध्या आम आदमी पक्षापासून राजकीय दृष्ट्या वेगळ्या झाल्या आहेत. मात्र आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्या पक्षाशी निगडीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.