शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लवकरच भारताला मिळणार पुल-पुश तंत्रज्ञान असलेली अमृत भारत एक्सप्रेस, जाणून घ्या खासियत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 19:49 IST

Amrit Bharat Express: येत्या 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या हाय-स्पीड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

Amrit Bharat Express: सुपरफास्ट 'वंदे भारत एक्सप्रेस'नंतर आता देशाला 'अमृत भारत एक्सप्रेस' मिळणार आहे. याची सुरुवात बिहारमधील दरभंगा आणि पश्चिम बंगालमधील मालदा शहरातून होईल. पहिली अमृत भारत दरभंगा ते बिहारहून दिल्लीला धावेल तर दुसरी ट्रेन पश्चिम बंगालच्या मालदा ते बुंगळुरुला जाईल. या नवीन ट्रेनमध्ये पुश-पुल तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे. 

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सांगतात की, वंदे भारत नंतर अमृत भारत एक्सप्रेस पुश-पुल तंत्रज्ञानावर तयार करण्यात आली आहे. हे तंत्रज्ञानच या ट्रेनची खासियत आहे. 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. दरम्यान, या ट्रेनमध्ये बसवलेले पुश-पुल तंत्रज्ञान काय आहे आणि त्याचा नेमका काय फायदा आहे, हे जाणून घेऊ..

पुश-पुल तंत्रज्ञान म्हणजे काय?या तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ट्रेनमध्ये दोन इंजिन असतात. सोप्या भाषेत सांगायचे तर एक इंजिन ढकलायचे काम करते आणि दुसरे ओडायचे काम करते. ट्रेनच्या समोर बसवलेले इंजिन ट्रेन खेचण्याचे काम करेल आणि मागच्या बाजूला बसवलेले इंजिन धक्का मारेल. यामुळे ट्रेन अतिशय वेगाने धावू शकेल. यापूर्वी वंदे भारत ट्रेनमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या पुश-पुल तंत्रज्ञानामुळे या गाड्यांची गती, शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेसपेक्षा जास्त आहे. 

अमृत ​​भारत ट्रेनया ट्रेनला सर्वसामान्यांची ट्रेन म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ट्रेनमध्ये वंदे भारतसारखे आलिशान कंपार्टमेंट नसतील. या ट्रेनमध्ये फक्त द्वितीय श्रेणीचे स्लीपर कोच आणि जनरल डबे असतील. या ट्रेनचे भाडेही कमी असेल. विशेषत: सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून ही ट्रेन बनवण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगणा यांना जोडतील. भविष्यात याचा देशभरात विस्तार होऊ शकतो.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार