शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

‘मतदानावर बंदी घातली तर अराजकता माजेल’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 7:25 AM

मतदानाला आजच सुरुवात झाली आहे. या टप्प्यात निवडणुकीवर कशी स्थगिती आणणार?

नवी दिल्ली : पंजाबमध्ये होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट शब्दात नकार दिला. 

राज्याच्या ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी दाखल करण्याच्या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप या याचिकांमध्ये केला होता. मात्र, मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती केल्यास राज्यात अराजकता माजेल अशी भीती व्यक्त करत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने निवडणुकीला स्थगिती देण्यास नकार दिला. 

मतदानाला आजच सुरुवात झाली आहे. या टप्प्यात निवडणुकीवर कशी स्थगिती आणणार? असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला. ऐन मतदानाच्या दिवशीच मतदानावर बंदी घातली तर अराजकता माजेल, असे निरीक्षण सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नोंदविले. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुपारी ६ वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झाले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय