शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नशीबवान! कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याचं टोमॅटोमुळे बदललं आयुष्य; 45 दिवसांत कमावले 4 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 15:13 IST

मुरली य़ांनी अवघ्या दीड महिन्यात 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले आहे.

देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे अनेक शेतकरी ते विकून श्रीमंत होत आहेत. अनेक शेतकरी करोडपती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच एक प्रकार आता आंध्र प्रदेशातून समोर आला आहे. 48 वर्षीय मुरली हा आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. टोमॅटोच्या शेतीमुळे आपलं नशीब फळफळेल असा विचारही त्यांनी केला नसेल.

TOI नुसार, मुरली य़ांनी अवघ्या दीड महिन्यात 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले आहे. ते कोलारमध्ये टोमॅटो विकण्यासाठी 130 किमी पेक्षा जास्त प्रवास करत आहे कारण येथील एपीएमसी चांगली किंमत देते. गेल्या आठ वर्षांपासून टोमॅटोची लागवड करत असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र टोमॅटोपासून एवढे मोठे उत्पन्न मिळेल, असे कधीच वाटले नव्हते.

मुरली यांच्या कुटुंबाला करकमंडला गावात वारसाहक्काने 12 एकर जमीन मिळाली, तर त्यांनी काही वर्षांपूर्वी आणखी 10 एकर जमीन खरेदी केली होती. किंबहुना, गेल्या वर्षी जुलैमध्ये किमती घसरल्याने त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले होते. त्याच्यावर दीड कोटी रुपयांचे कर्ज होते, जे त्यांनी बियाणे, खते, मजूर, वाहतूक आणि इतर लॉजिस्टिकवर गुंतवले. त्यांच्या गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने समस्यांचा सामना करावा लागतो. 

मुरारी यांनी 45 दिवसांत 4 कोटी रुपये कमावले असल्याचे सांगितले. आता जमिनीमध्ये पैसे गुंतवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर बागायती व्यवसायात उतरण्याचा त्यांचा विचार आहे. आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी गावात सुमारे 20 एकर जमीन खरेदी करण्याची त्याची योजना आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीAndhra Pradeshआंध्र प्रदेश