शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

शीखविरोधी दंगल; ४४२ जण दोषी

By admin | Published: December 24, 2015 12:04 AM

१९८४ च्या शीखविरोधी दंगलींबद्दल दिल्लीच्या विविध न्यायालयांनी ४४२ जणांना दोषी ठरविले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री हरीभाई परथीभाई चौधरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : १९८४ च्या शीखविरोधी दंगलींबद्दल दिल्लीच्या विविध न्यायालयांनी ४४२ जणांना दोषी ठरविले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री हरीभाई परथीभाई चौधरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.१९८४ च्या दंगलींबाबत राष्ट्रीय राजधानीत क्षेत्रात दाखल करण्यात आलेल्या गंभीर गुन्ह्यांसंबंधी प्रकरणांचा नव्याने तपास करण्यासाठी विशेष तपास चमू स्थापन केली आहे. ही प्रकरणे फाईलबंद करण्यात आली होती. एसआयटीकडून नव्या प्रकरणांच्या अहवालाचा अभ्यास केला जाईल. २००६ मध्ये घोषित पुनर्वसन पॅकेजनुसार मृत्यू, दुखापत, घरांचे नुकसान, विमा न काढलेल्यांना मदत देण्यात आली आहे.