शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

कोणत्याही परदेशी खेळाडूंना भारतात धोका नाही - अनुराग ठाकूर

By admin | Published: February 10, 2016 5:13 PM

कोणत्याही परदेशी खेळाडूंना भारतात धोका नाही, भारत हा सुरक्षित देश आहे कोणात्याही खेळाडूंना इथं असुरक्षितता असण्याचं कारण नाही असे बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी आज स्पष्ट केले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - कोणत्याही परदेशी खेळाडूंना भारतात धोका नाही, भारत हा सुरक्षित देश आहे कोणात्याही खेळाडूंना इथं असुरक्षितता असण्याचं कारण नाही असे बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी आज स्पष्ट केले आहे. पुढील महिन्यात ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. पाकिस्तानने भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळायचं आहे की नाही हे ठरवावे यापुर्वीही पाक  संघाने सुरक्षेच्या मुद्दयवरुन भारता बरोबरची द्विपक्षीय मालिका खेळली नव्हती असा टोला ठाकूर यांनी पाक क्रिकेट बोर्डाला मारला. 
सुरक्षेच्या मुद्द्यावरून पाक सरकार त्यांच्या संघास भारतात पाठविण्यास परवानगी देणार नाही. सरकारने परवानगी दिली नाही तर पाकिस्तानचे सामने दुबई, शारजाह आणि कोलंबो येथे आयोजित केले जाऊ शकतात असे पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान म्हणाले होते.  मार्च-एप्रिल दरम्यान होणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबाबत दुबई येथे आज झालेल्या आयसीसीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) दिली. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये भारताने द्विपक्षीय मालिका खेळली नव्हती; कारण त्यांना सरकारकडून मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे सरकारच्या निर्णयावर बरेच काही अवलंबून असेल, असेही शहरयार यांनी सांगितले.