शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

'...तर अल्लाह शपथ भारतापासून जम्मू-काश्मीर स्वतंत्र होईल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 17:27 IST

लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तशी तिची रंगत वाढत चालली आहे.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तशी तिची रंगत वाढत चालली आहे. पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 आणि कलम 35 ए हटवण्याचं भाजपानं जाहीरनाम्यातून आश्वासन दिलं आहे. भाजपाच्या या घोषणेनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांनी गंभीर इशारा दिला आहे.जर जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवलं, तर आमच्यासाठी स्वातंत्र्य होणं अधिक सोपं जाईल, असंही अब्दुल्ला म्हणाले आहेत. त्यांना ते कलम हटवायचं आहे, त्यांना वाटतं बाहेरून माणसं आणून इथे त्यांना वास्तव करायला देऊ, आमची संख्या कमी करतील आणि आम्ही झोपा काढत राहू?, त्यांना असं वाटतं. आम्ही त्यांच्याशी दोन हात करू, 370 कलम कसं हटवतात ते पाहतोच?, अल्लाह शपथ सांगतो, जर असं झालं, तर आम्ही भारतापासून स्वातंत्र्य होऊ, असं अब्दुल्ला म्हणाले आहेत.स्वतःचं मत स्पष्ट करताना त्यांनी भाजपाला 370 कलम न हटवण्याचा सल्ला दिला आहे. भाजपानं असं काहीही करू नये, जेणेकरून तुम्ही आमच्या हृदयावर घाव कराल. असं केल्यास आम्ही भारतापासून स्वातंत्र्याचा मार्ग स्वीकारू, असंही अब्दुल्ला म्हणाले आहेत. . तत्पूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे. या जाहीरनाम्यात भाजपा कलम ३५ अ रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJammu And Kashmir Lok Sabha Election 2019जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक 2019