शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी बळकावली जमीन? काँग्रेसकडून एसआयटी चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 5:36 AM

हे प्रकरण तापत चालले असताना काँग्रेसने मोदी सरकारवर टीका करत या आरोपांची एसआयटीकडून चौकशीची मागणी केली.

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :आसाममध्ये भूमिहीनांना वितरित केल्या जाणाऱ्या ज़मिनीवर राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि त्यांच्या कुटुंबाकडून केला जात असलेल्या कथित कब्जावरून भाजपचे मोदी सरकार तथा आसाम सरकार प्रश्नांना तोंड देत आहे. 

दस्तावेज असे सांगतात की, भूमिहीनांना दिल्या जाणाऱ्या ज़मिनीचे हस्तांतरण भूमी वितरित केल्याच्या तारखेपासून १० वर्षांपर्यंत कोणतीही अन्य व्यक्ती किंवा कोणत्याही संस्थेला केले जाऊ शकत नाही. परंतु, हेमंत बिस्वा सरमा यांनी आपल्या पदाचा वापर करून वितरणानंतर लगेच आर. बी. एस. रिअलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने जमीन हस्तांतर करून घेतली.

यंत्रणेचा दुरुपयोग 

- हे प्रकरण तापत चालले असताना काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला करून या आरोपांची एसआयटीकडून चौकशीची मागणी केली. 

- पक्षाचे महासचिव जितेंद्र सिंह यांनी आरोप केला की, भूमिहीनांची ज़मीन बळकावून मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करून तिचा विकास करीत आहेत म्हणजे जास्त भावाने ती विकता येईल. 

- पक्षाचे नेते रिपुन वोरा, खासदार गौरव गोगोई आणि जितेंद्र सिंह यांनी कधी, केव्हा आणि किती ज़मिनीवर कब्जा केला गेला आहे याचे दस्तावेज दिले. 

टॅग्स :Assamआसामcongressकाँग्रेसBJPभाजपा