शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
2
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
3
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
4
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
5
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
6
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
7
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
8
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
9
राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघ सोडणार?
10
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
11
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग
12
Sharad Pawar News सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
13
"विराट कोचला सांगू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही"; ४६ All Out नंतर दिनेश कार्तिकचा दावा
14
Manappuram Finance Shares: RBI च्या कारवाईनंतर 'या' शेअरमध्ये हाहाकार, गुंतवणूकदारांकडून विक्री; ₹१४७ वर आला भाव, एक्सपर्ट म्हणाले...
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी सिक्योरिटी गार्ड काहीच का करू शकले नाहीत?, चौकशीदरम्यान खुलासा
16
शोएब अख्तरचा अंदाज ठरला खोटा; इंग्लंड विरुद्ध पाक संघानं विजय मिळवला मोठा
17
Ratan Tata : रतन टाटांचे चार विश्वासू शिलेदार; त्यांच्याकडेच दिलेत संपत्तीच्या वाटणीचे अधिकार! जाणून घ्या कोण आहेत ते?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रोहित पाटील यांच्याविरोधात अजितदादांची खेळी? संजयकाकांनी घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण
19
“तिढा सोडवण्यास राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नाहीत, राहुल गांधींशी चर्चा करणार”: संजय राऊत
20
नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

"2041 पर्यंत आसाम मुस्लीम राज्य होणार, कुणीही रोखू शकत नाही; राहुल गांधी ॲम्बेसेडर झाले, तर..." - CM सरमा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 5:59 PM

'आकडेवारीचा विचार करता, आसाममध्ये मुस्लीम लोकसंख्या 40 टक्के आहे आणि 2041 पर्यंत आसाम मुस्लीम बहुसंख्य राज्य होईल. हे वास्तव आहे आणि हे कुणीही रोखू शकत नाही.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मुस्लीम लोकसंख्येसंदर्भात मोठा दावा केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सरमा यांनी शुक्रवारी दावा केला की, त्यांच्या राज्यातील मुस्लीम लोकसंख्या दर 10 वर्षांनी सुमारे 30 टक्क्यांपर्यंत वाढत आहे.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, 'आकडेवारीचा विचार करता, आसाममध्ये मुस्लीम लोकसंख्या 40 टक्के आहे आणि 2041 पर्यंत आसाम मुस्लीम बहुसंख्य राज्य होईल. हे वास्तव आहे आणि हे कुणीही रोखू शकत नाही.

राहुल गांधींवर निशाणा - मुख्यमंत्री सरमा म्हणाले, "हिंदू समाजाची लोकसंख्या दर 10 वर्षांनी 16 टक्क्यांपर्यंत वाढत आहे. आपल्या सरकारने मुस्लीम लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाटी पावले उचलली आहेत. उपहासात्मकपणे बोलताना सरमा म्हणाले, 'मुस्लिमांची लोकसंख्या वाढ रोखण्यात काँग्रेस सर्वात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जर राहुल गांधी लोकसंख्या नियंत्रणाचे ब्रँड ॲम्बेसेडर झाले, तर यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. कारण समाज केवळ त्यांचेच ऐकतो."

सरमा यांच्या दाव्यावर विरोधक आक्रमक - सरमा यांच्या या विधानावर बोलताना आसम कांग्रेसाध्यक्ष भूपेन कुमार व्होरा म्हणाले, मुख्यमंत्री आपले अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारची निधानं करत आहेत. एवढेच नाही, तर विरोधकांनी या आकडेवारीचा स्त्रोत जाणण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. तसेच आसाममध्ये कुठल्याही प्रकारची जनगणना झाली नसल्याचेही म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAssamआसामcongressकाँग्रेस