शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

रेल्वेमार्गांवर घातपाताचे प्रयत्न झाले : सुरेश प्रभू

By admin | Published: February 09, 2017 2:08 AM

गेल्या काही दिवसांत नेहमीपेक्षा वेगळ््या (अनयुझ्वल) हालचालींची नोंद झाल्याबद्दल सरकारने बुधवारी गंभीर चिंता व्यक्त करून रेल्वेमार्गांना

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत नेहमीपेक्षा वेगळ््या (अनयुझ्वल) हालचालींची नोंद झाल्याबद्दल सरकारने बुधवारी गंभीर चिंता व्यक्त करून रेल्वेमार्गांना घातपात करणे आणि स्फोट घडवून आणण्याचे प्रयत्न झाले, असा आरोप केला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत अनेक पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना म्हटले की स्फोट घडवण्याचे सात प्रयत्न झाले व घातपाताच्या तीन घटना घडल्या. राष्ट्रीय तपासणी यंत्रणा (एनआयए) उत्तर प्रदेशातील कानपूरनजीक रेल्वे रुळांवरून घसरण्याशी संबंधित घटनेची चौकशी सध्या करीत आहे. गेल्या काही दिवसांत नेहमीपेक्षा वेगळ््या घटना समोर आल्या असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे काही दुर्घटना टळल्या, असे प्रभू यांनी प्रश्नोत्तर तासात सांगितले.रेल्वे रुळांवरून घसरण्याच्या ताज्या घटनांनंतर जपान, दक्षिण कोरिया आणि इटालीने त्यांच्या तुकड्या पाठवल्या होत्या व त्याचे श्रेय पंतप्रधानांच्या मुत्सद्देगिरीच्या कौशल्याला आहे, असे प्रभू म्हणाले. रेल्वे सध्या रेल्वेमार्गाला कुठे तडा गेला आहे का आणि तसे असल्यास दुर्घटना टाळण्यासाठी त्याची आधीच सूचना मिळावी म्हणून अत्याधुनिक अल्ट्रासोनिक तंत्रज्ञान वापरण्याच्या प्रक्रियेत आहे. या तंत्रज्ञानाशिवाय रेल्वे संरक्षण दलाला फोरेन्सिक स्ट्रटेजी विकसित करण्यास सांगितले आहे, असे सुरेश प्रभू यांनी लेखी उत्तरात सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार २००६-२००७ मध्ये १९५ तर २०१४-२०१५ मध्ये १३५ रेल्वे अपघात झाले होते. २०१५-२०१६ मध्ये १०७ झाले. दर दशलक्ष रेल्वे किलोमीटरला किती अपघात होतात हे हा प्रवास किती सुरक्षित आहे हे ठरवण्याचा महत्वाचा निर्देशांक असतो.हे अपघात २००६-२००७ मध्ये ०.२३ पासून २०१४-२०१५ मध्ये ०.११ आणि २०१५-२०१६ मध्ये ०.१० पर्यंत आले.