शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘नाझीवादी’ राष्ट्रवाद शब्द वापरणे टाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 06:12 IST

मोहन भागवत; मूलतत्त्ववादी विचारांमुळे देशात असंतोष

रांची : नॅशनॅलिझम (राष्ट्रवाद) हा शब्द हिटलरच्या नाझीवादातून आला आहे. त्यामुळे या शब्दाचा वापर करण्याचे टाळा, असे आवाहन रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. त्यांनी मुखर्जी विद्यापीठामध्ये गुरुवारी हे वक्तव्य केले. याआधी भागवत यांनी इंग्लंडमध्ये असेच वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, नेशन (राष्ट्र), नॅशनल (राष्ट्रीय) व नॅशनॅलिटी (राष्ट्रीयत्व) म्हटले तर चालेल. पण नॅशनॅलिझम वापरू नका. त्याचा अर्थ आहे हिटलरचा नाझीवाद.

भागवत आज म्हणाले की, देशात मुलतत्त्ववादी विचारांमुळे असंतोषाचे वातावरण आहे. विविधता असून प्रत्येक जण हिंदू या शब्दामुळे परस्परांशी जोडला गेला आहे. कुणाचेही गुलाम व्हायचे नाही, कुणाला गुलाम करायचे नाही ही भारताची व भारतीयांची मनोभूमिका आहे.मोहन भागवत म्हणाले की, स्वत:च्या फायद्यासाठी संघ कधीही काम करत नाही. जागतिक पातळीवर भारत अग्रणी व्हावा यासाठी संघ झटत आहे. देश जशी प्रगती करेल, तसा संघ हिंदुत्वाचा अजेंडाही पुढे नेईल. हिंदुत्वामुळेच देशातील लोक एकमेकांशी जोडलेले राहातील. भारताला जागतिक महाशक्ती बनलेच पाहिजे. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत