शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भयंकर! अयोध्येत 95 वर्षीय महंत मृत असल्याचे सांगून भूमाफियांनी ह़डपली कोट्यवधींची जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 10:25 IST

महंतांनी सांगितले की, आरोपींनी त्यांना त्यांच्या जमिनीवरून पळवून लावले, बंदुकीचा धाक दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केला.

अयोध्येत हनुमानगढीच्या 95 वर्षीय महंताच्या जमिनीवर भूमाफियांनी कब्जा केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महंत जुगल बिहारी दास यांची जमीन होती, मात्र गौरीशंकर याने त्यांना मृत झाल्याचं सांगून कोट्यवधींची ती जमीन बळकावली. महंतांनी सांगितले की, आरोपींनी त्यांना त्यांच्या जमिनीवरून पळवून लावले, बंदुकीचा धाक दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. आता गेली 10 वर्षे स्वत:ला जिवंत असल्याचं सिद्ध करत तेआपली जमीन परत मिळवण्यासाठी कोर्टाच्या चकरा मारत आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या महिन्यात जनता दर्शनादरम्यान जमिनीशी संबंधित तक्रारींवर म्हटले होते की, जर कोणी माफिया एखाद्याच्या जमिनीवर कब्जा करत असेल तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. श्रीराम मंदिरामुळे अयोध्येतील जमिनींचे दर खूप वाढले आहेत. गेल्या वर्षी अयोध्या विकास प्राधिकरणाने 40 बेकायदेशीर भूखंडधारकांची यादी जारी केली होती. या यादीत अयोध्येचे महापौर हृषिकेश उपाध्याय, शहराचे आमदार वेदप्रकाश गुप्ता आणि माजी आमदार गोरखनाथ बाबा यांच्या नावांचा समावेश आहे. 

वाद वाढल्यानंतर अयोध्या विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि महापालिका आयुक्त विशाल सिंह यांनी प्राधिकरणाची यादी बनावट असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले होते. अयोध्येतील भाजपा खासदार लल्लू सिंह यांनी गेल्या वर्षी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अधिकारी आणि भूमाफिया यांच्यातील संबंधाबाबत पत्र लिहून एसआयटी स्थापन करून तपास करण्याची मागणी केली होती. त्यांनी लिहिले की, अयोध्येत भूमाफियांचे इतके वर्चस्व आहे. 

शहरांमध्ये राहायला इच्छिणाऱ्यांना या जमिनी विकून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. जामथरा घाटापासून गोलाघाटपर्यंतच्या जमिनींवर भूमाफियांचा धंदा फोफावत आहे. त्यांनी लिहिले की, तीन दशकांपासून उत्तर प्रदेश सरकारकडून लीज दिली जात नाही किंवा लीजचे नूतनीकरणही केले जात नाही. काही क्षेत्रातील जमिनीवर फ्री होल्ड नाही, तरीही भूमाफियांनी कोणत्या परिस्थितीत काही क्षेत्रातील जमीन विकली, त्यावर कायमस्वरूपी व तात्पुरत्या लोकांकडून बांधकाम केले जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ayodhyaअयोध्याyogi adityanathयोगी आदित्यनाथ