शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हनुमान बेनीवालांनी वाढविली भाजपची चिंता, यावेळी काँग्रेसच्या समर्थनासह मैदानात

By विलास शिवणीकर | Updated: April 17, 2024 06:32 IST

गत लोकसभा निवडणुकीत भाजपने राजस्थानातील सर्व २५ जागा जिंकल्या होत्या.

विलास शिवणीकर, लोकमत न्यूज नेटवर्कनागौर : गत लोकसभा निवडणुकीत भाजपने राजस्थानातील सर्व २५ जागा जिंकल्या होत्या. नागौर मतदारसंघातून रालोपा-भाजप युतीचे हनुमान बेनीवाल विजयी झाले होते. नंतर कृषी कायद्याच्या मुद्यावरुन रालोपा आणि भाजप युती तुटली. यंदा रालोपाचे बेनीवाल हे काँग्रेसच्या समर्थनासह ही निवडणूक लढवित आहेत.

माजी केंद्रीय मंत्री नाथूराम मिर्धा यांच्या नात व माजी खासदार ज्योति मिर्धा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. २०१९ च्या निवडणुकीत ज्योति मिर्धा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघातून निवडणूक लढली. पण, यंदाही बेनीवाल यांचेच आव्हान आहे. बसपाने येथून गजेंद्र सिंह राठौर यांना उमेदवारी दिली आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे- नागौर या लोकसभा मतदारसंघात एकूण ९ विधानसभा मतदारसंघ येतात. पाणी, रस्ते या येथील समस्या आहेत. शिक्षणाच्या सोयींचा अभाव, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा हे येथील कळीचे मुद्दे आहेत. - गत चार दशकांपासून येथील लढत ही दोन जाट उमेदवारात होते. भाजपच्या उमेदवार ज्योति मिर्धा या यापूर्वी याच मतदारसंघात २००९ मध्ये काँग्रेसच्या खासदार होत्या. मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क आहे. याचा फायदा त्यांना होऊ शकतो. 

२०१९ मध्ये काय घडले? हनुमान बेनीवाल रालोआ (एनडीए) (विजयी) ६,६०,०५१ डॉ. ज्योति मिर्धा काँग्रेस (पराभूत) ४,७८,७९१

टॅग्स :Rajasthanराजस्थानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस