शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

घरात शौचालय नसल्यास नाही मिळणार भाजी - मध्य प्रदेशातील अनोखा उपक्रम

By admin | Published: March 16, 2016 10:24 AM

मध्य प्रदेशातील रतलाममधील एका गावातील नागरिकांनी उघड्यावर शौचास जाणा-यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू वा सुविधा देणे बंद केले आहे.

ऑनलाइन लोकमत

भोपाळ, दि. १६ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचा परिणाम हळूहळू संपूर्ण देशभरात, गावा-गावात जाणवायला लागला आहे. मध्य प्रदेशातील रतलाममधील एका गावातील नागरिकांनी तर उघड्यावर शौचास जाणा-यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू वा सुविधा देणे बंद केले आहे. रतलामच्या भुटेडा गावात ज्यांच्या घरात शौचालय नसेल वा जे उघड्यावर शौच करण्यास जात असतील अशा लोकांना गावातील व्यावसायिकांनी भाजी विकणे, केस कापणे अशा सेवा देण्यास नकार दिला आहे. 
काही दिवसांपूर्वी मी 'स्वच्छ भारत अभियान' मोहिमेच्या एका सत्रात सहभागी झालो होतो. उघड्यावर शौचाला जाणे ही फक्त वाईट सवय नसून त्यामुळे आरोग्यावरही वाईट परिणाम होतो, हे मी गावक-यांना समजावून सांगितले. त्यानंतर गावक-यांनी स्वत:हून पुढाकार घेत अनेक योजना राबवण्याचा विचार सुरू केला' असे या कल्पनेचा जनक असलेल्या लोकेश शर्माने सांगितले. त्याची ही कल्पना पटून अनेक  गावक-यांनी त्याची साथ दिली ज्यामध्ये धीरूभाई हे भाजी विक्रेते आणि गावातील एकमेव न्हावी अमरू लाल सेन यांचा समावेश आहे. 
त्यानुसार ' उघड्यावर शौचाला जाणारी एखादी व्यक्ती माझ्या दुकानात आल्यास मी त्याची दाढी करण्यास वा त्याच्या कुटुंबियांचे केस कापून देण्यास नम्रपणे पम स्पष्ट शब्दांत नकार देतो' असे अमरू लाल सेन यांनी सांगितले. ' मात्र मी त्या नागरिकातची समजूत काढतो आणि त्याने घरात शौचालय बांधून त्याचा उपयोग करण्यास सुरूवात केल्यास तो माझ्या दुकानात आल्यावर मी त्याला एकदा मोफत सेवा देईन अशी ऑफर त्याला देतो' असेही त्यांनी नमूद केले.