शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

Bharat Jodo Yatra: पीएम नरेंद्र मोदी म्हणाले होते 'वनवासी', आता राहुल गांधींनी सांगितला 'आदिवासी'चा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 7:55 PM

Congress News: भारतातील आदिवासींना वनवासी म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Bharat Jodo Yatra: भारतातील आदिवासींना वनवासी म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींना आदिवासींची जमीन घेऊन, आपल्या व्यापारी मित्रांना द्यायची असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, आदिवासी हेच भारताचे खरे मालक असल्याचेही राहुल म्हणाले. 

राहुल गांधींचीभारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. यादरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी महिला कामगार परिषदेला संबोधित करताना राहुल म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासीं नागरिकांसाठी वनवासी हा शब्द वापरला होता. पण, या दोन्ही शब्दांचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. आदिवासी हा शब्द सांगतो की, तुम्ही भारताचे खरे मालक आहात आणि वनवासी हा शब्द सांगतो की तुम्ही सर्व जंगलात राहता.

आदिवासींना हक्क देणारा काँग्रेस सरकारचा कायदा केंद्र सरकारने कमकुवत केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. ते म्हणाले की मोदी सरकार पंचायत (अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार) कायदा, वन हक्क कायदा, जमीन हक्क, पंचायत राज कायदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण यासारखे कायदे कमी करत आहे. आमचे सरकार आल्यावर हे कायदे पुन्हा मजबूत करू, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा