शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मोठी दुर्घटना टळली! लँडिंगदरम्यान एअर इंडियाचे विमान झाले अनियंत्रित, ५९ जण करत होते प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 16:47 IST

AirIndia flight uncontrolled : प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर विमानतळ व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

जबलपूर : डुमना विमानतळावर उतरताना एअर इंडियाचेविमान अनियंत्रित झाले. धावपट्टीवर घसरल्याने विमान खाली मातीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात ५४ प्रवासी होते. मात्र, कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर विमानतळ व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.व्यवस्थापनाची चौकशी सुरू आहेविमानतळ (डुमना   विमानतळ) प्रशासनाने घटनास्थळ सील केले असून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे आरामगृहात नेण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि विमानतळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेमागील कारण तपासानंतरच समजेल.यात एकूण ५९ लोक होतेएअर इंडियाचे विमान E6 ने दिल्लीहून जबलपूरला उड्डाण केले. ती ५४ प्रवाशांसह डुमना विमानतळावर उतरत असताना विमान  अनियंत्रित झाली. मात्र, वैमानिकाच्या प्रयत्नांमुळे हा अपघात टळला. विमानात प्रवाशांशिवाय ५ जणांचा स्टाफ होता.जबलपूरहून बिलासपूरला जावे लागलेहे विमान जबलपूरहून बिलासपूरला जाणार होते, असे सांगण्यात येत आहे. या विमानातून इतर प्रवाशांना बिलासपूरला पाठवले जाईल की एअर इंडिया अन्य विमानाची व्यवस्था करत आहे, हे सध्या स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघातpassengerप्रवासीMadhya Pradeshमध्य प्रदेश