शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"आम्ही असताना भाजपा बिहारमध्ये सरकार कसं बनवणार?’’, लालूप्रसाद यादव यांनी दिलं थेट आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:52 IST

Bihar Assembly Election 2025: महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणुका जिंकल्यानंतर बिहार जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करत असलेल्या भाजपाला राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आव्हान दिलं आहे. दिल्लीच्या निकालांचा बिहारमधील विधानसभा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.   

देशातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. त्यामुळे दिल्ली विधानसभेची निवडणूक आटोपल्यानंतर बिहारमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणुका जिंकल्यानंतर बिहार जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करत असलेल्या भाजपाला राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आव्हान दिलं आहे. दिल्लीच्या निकालांचा बिहारमधील विधानसभा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.

लालूप्रसाद यादव म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीवर दिल्लीतील निवडणुकीत लागलेल्या निकालाचा काही परिणाम होणार नाही. आम्ही लोक असताना भाजपा बिहारमध्ये सरकार कसं स्थापन करणार? जनतेनेही आता भाजपाला ओळखलं आहे.

लालू प्रसाद यादव यांच्या या विधानावर भाजपानेही पलटवार केला आहे. भादपाचे बिहारमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप जसस्वाल म्हणाले की, बिहारमधील लालूप्रसाद यादव यांचं राजकारण संपलं आहे. लालूप्रसाद यादव हे आपल्या कुटुंबापलिकडे विचार करत नाही हे बिहारमधील जनतेलाही कळून चुकलं आहे. लालूप्रसाद यादव आपल्या कुटुंबामध्येच गुरफटले आहेत.

तर बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा म्हणाले की, बिहारला आता लालूप्रसाद यादव यांची आवश्यकता नाही आहे. लालूंनी बिहारी शब्दाला एका शिवीचं रूप दिलं होतं. लालू असो वा नसो काही फरक पडत नाही.   

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहारBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल