शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

बिहारात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणे टाळले

By admin | Published: June 12, 2015 11:53 PM

बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याविरुद्ध मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा न करण्याचा निर्णय भाजपश्रेष्ठींनी घेतला आहे. भाजपचे संसदीय मंडळच

हरीश गुप्ता, नवी दिल्लीबिहारमध्ये नितीशकुमार यांच्याविरुद्ध मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा न करण्याचा निर्णय भाजपश्रेष्ठींनी घेतला आहे. भाजपचे संसदीय मंडळच अंतिम निर्णय घेणार असून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून कुणाच्याही नावाची घोषणा करू नये असे पक्षश्रेष्ठींना वाटते.सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये या राज्यात विधानसभा निवडणुका होत असून धर्मनिरपेक्ष आघाडीने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करीत पहिले पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा आधीच केल्यास त्याचा लाभ मिळेल असा सूर व्यक्त करणाऱ्या गटाने प्रदेश भाजपवर चांगलाच दबाव आणला होता. भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे नेते सुशील मोदी, दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद, नंदकिशोर यादव यांची नावेही चर्चिली जात होती. एकेकाळचे सिनेस्टार शत्रुघ्न सिन्हा यांना बिहारचा चेहरा म्हणून समोर आणण्याचा विचार पुढे आला होता. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यांत भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित न करताच सत्ता मिळविली आहे. याच आधारावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बिहारमध्ये उमेदवार न ठविण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.