शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

बिहारमध्ये दारुबंदीनंतर गुन्ह्यात वाढ

By admin | Published: January 12, 2017 3:18 PM

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एप्रिल 2016 मध्ये दारुबंदीची घोषणा केली. दारुबंदीच्या तीस दिवसानंतर राज्यातील 27 टक्के गुन्हेगारीला आळा बसल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले होते.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 12 - मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एप्रिल 2016 मध्ये दारुबंदीची घोषणा केली. दारुबंदीच्या तीस दिवसानंतर राज्यातील 27 टक्के गुन्हेगारीला आळा बसल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले होते. सध्या मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधिल दारुबंदीनंतर राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. इंडिया सेप्डंच्या अहवालानुसार राज्यातील गुन्हेगारीमध्ये 13 टक्केनी वाढ झाली आहे. बिहार पोलीसांच्या डेटा नुसार न्यायालयात न गेलेल्या गुन्ह्यातही वाढ झाली आहे. एप्रिल - ऑक्टोबर 2016 मध्ये 14, 279 तर ऑक्टोबर2016 ते आजपर्यंत 16,153 गुन्ह्याची नोंद झाली आहे. 
 
2015 मध्ये बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत दारुबंदीच्या मुद्द्यावर नितिश कुमार यांनी निवडणुक लढवत अनेक महिला मतदारांना मत देण्याचे आव्हान केलं होतं. दरम्यान,  एक ऑगस्ट रोजी बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दारुबंदी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात दारुबंदी लागू करण्यात आली. दारुबंदीच्या निर्णयानंतर नितीश कुमार यांच्यावर सर्वच स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव झाला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारुबंदीवरुन नितिश कुमारांचे कौतुक केले होते.