शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 2:20 PM

पतीने पत्नीला सोशल मीडियावर रील बनवण्यास मनाई केल्यावर पत्नी नाराज झाली.

बिहारच्या जमुईच्या गरही पोलीस स्टेशन परिसरात पतीने पत्नीला सोशल मीडियावर रील बनवण्यास मनाई केल्यावर पत्नी नाराज झाली. मिळालेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी आपल्या मुलीसह सासरचं घर सोडून पळून गेली आहे. त्यानंतर पतीने पत्नी आणि मुलीचा शोध सुरू केला. तसेच 25 मे रोजी पतीने गरही पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याप्रकरणी लेखी अर्ज देऊन पत्नी आणि मुलीचा शोध घेण्याची विनंती केली आहे.

27 वर्षीय जितेंद्रने 2017 मध्ये मुस्लिम तरुणी तमन्ना प्रवीणसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर तमन्ना गरही पोलीस स्टेशन हद्दीतील मॅनीजोर परिसरात तिच्या सासरच्यांसोबत सीमा देवी म्हणून राहत होती. याच दरम्यान, जितेंद्र गेल्या एक वर्षापासून बंगळुरू येथे कामासाठी गेला होता. सीमा घरी एकटी असल्याने ती इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर एक्टिव्ह राहू लागली.

पती जितेंद्र पत्नीला सोशल मीडियावर एक्टिव्ह राहण्यास मनाई करत होता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, सीमा आपल्या सात वर्षांच्या मुलीसह मंदिरात पूजा करण्याच्या बहाण्याने घरातून निघून गेली आणि तिचा मोबाईल बंद केला. मोबाईल बंद असल्याने पती जितेंद्र अस्वस्थ झाला आणि बंगळुरू येथील काम सोडून घरी परतला. त्यानंतर पत्नी आणि मुलीचा शोध सुरू केला. एवढंच नाही तर 25 मे रोजी गरही पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याप्रकरणी लेखी अर्जही दिला होता.

जितेंद्रने दिलेल्या माहितीनुसार, जमुईमध्ये शिकत असताना त्याची भेट शहरातील तमन्नासोबत झाली. यानंतर ते दोघं एकमेकांवर प्रेम करू लागले. 2017 मध्ये त्याने तमन्नासोबत प्रेमविवाह केला. लग्नानंतर ती सीमा देवी बनून त्याच्या गावी राहात होती. त्याचवेळी, या प्रकरणी गरही पोलीस स्टेशनचे प्रभारी अनिरुद्ध शास्त्री म्हणाले की, तपास सुरू आहे.  

टॅग्स :Biharबिहार