शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

लग्नाच्या दिवशी वधू प्रियकरासह पळाली; भावाने केले अंत्यसंस्कार, आता करतोय श्राद्धाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 4:35 PM

आपल्याला हे लग्न मान्य नव्हते, त्यामुळे त्याला पळून जावे लागल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले.

बिहारच्या पूर्णियामध्ये लग्नाच्या एक दिवस आधी मुलगी तिच्या प्रियकरासह पळून गेली. हळद आणि मेहंदीचे विधी पार पडले. यानंतर घरातून बाहेर आल्यानंतर तरुणी तिच्या प्रियकरासोबत गेली. मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, मात्र मुलीने पोलिसांसमोर येऊन अपहरणाचा गुन्हा नाकारल्यानंतर मुलीच्या भावाने पुतळा बनवून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. हे संपूर्ण प्रकरण टिकापट्टी गावाशी संबंधित आहे, जिथे एका तरुणीचं लग्न तिच्या भावाने ठरवलं होतं. 

11 जून रोजी लग्न होणार होतं. मेहेंदी आणि संगीत यानंतर 10 जून रोजी हळदी समारंभ संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी मुलीची वरात येणार होती, मात्र ती रात्री प्रियकरासह पळून गेली. यानंतर घरात खळबळ उडाली. लोकांनी खूप शोध घेतला पण ती सापडली नाही तेव्हा मुलीच्या भावाने पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात त्यांनी गावातील एका तरुणाला आरोपी बनवले. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, सोमवारी मुलीने वधूच्या जोडीने टिकापट्टी पोलीस ठाणे गाठलं आणि अपहरणाचे प्रकरणच खोटं असल्याचं सांगितलं. 

आपल्याला हे लग्न मान्य नव्हतं, त्यामुळे त्याला पळून जावं लागल्याचे तिने पोलिसांना सांगितलं. ज्या दिवशी तिचं लग्न होणार होतं, त्याच दिवशी तिने तिच्या प्रियकरासोबत मंदिरात लग्न केलं. त्यानंतर तरुणीच्या भावाची नाराजी वाढली. भाऊ म्हणाला की, त्याच्यासाठी त्याची बहीण आता कायमची मरण पावली आहे. कुटुंबीयांसह त्यांनी प्रथम आपल्या बहिणीचा पुतळा तयार केला आणि नंतर तिची अंत्ययात्रा काढली. 

मुलीचा फोटोही लावला होता. पुतळा स्मशानभूमीत नेण्यात आला आणि नंतर पूर्ण विधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले. संतप्त भाऊ म्हणतो की, वडिलांच्या निधनानंतर त्याने कधीही कशाचीही कमतरता पडू दिली नाही. त्याने बहिणीला विचारून तिचे लग्न निश्चित केल्याचे सांगितले. तिने आधी सांगितले असतं तर हे सर्व घडलं नसतं. तिचं श्राद्ध ही ठरलेल्या तारखेला केले जाईल, असं सांगितलं. या प्रकरणाची सध्या परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न