शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
5
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
6
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
7
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
8
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
9
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
10
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
11
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
12
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
14
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
15
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
16
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
17
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
18
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
19
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
20
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story

बिहारी जनतेने समाजात फूट पाडणा-यांना नाकारले - नितीशकुमार

By admin | Published: November 08, 2015 6:04 PM

बिहार निवडणुकीचा देशावर प्रभाव पडणार असून देशातील जनतेला राष्ट्रीय स्तरावर एक सक्षम पर्याय हवा आहे. जनतेने समाजात फूट पाडण्याच्या प्रयत्नांना नाकारले अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. ८ - बिहार निवडणुकीचा देशावर प्रभाव पडणार असून देशातील जनतेला राष्ट्रीय स्तरावर एक सक्षम पर्याय हवा आहे. जनतेने समाजात फूट पाडण्याच्या प्रयत्नांना नाकारले अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी दिली आहे. बिहारमधील विजय हा बिहारी जनतेच्या स्वाभिमानाचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 

बिहारमध्ये बहुमताचा आकडा ओलांडल्यावर नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि काँग्रेस या महाआघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. बिहारमधील निवडणूक हा मैलाचा दगड ठरली असून यातून देशातील मानसिकता दिसून येते असे नितीशकुमारांनी म्हटले आे. निवडणुकीतील कटू प्रचारानंतरही आम्ही कोणाशीही शत्रूत्व ठेवणार नाही, सकारात्मक विचाराने सर्वांना सोबत घेऊन काम करु असे त्यांनी स्पष्ट केले. बिहारच्या प्रगतीमध्ये आम्हाला केंद्राचेही सहकार्य हवे आहे असे नितीशकुमार यांनी सांगितले. बिहारच्या जनतेला आमच्याकडून आशा असून त्या आशा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु अशी ग्वाहीही त्यांनी दिली.