शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
2
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
3
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
4
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
5
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
6
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
7
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
8
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
9
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
10
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
11
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
12
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
13
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
14
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
15
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
16
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
17
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
18
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू
19
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
20
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...

Eucalyptus Farming: या झाडांच्या लागवडीतून होऊ शकते कोट्यवधींची कमाई, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 1:44 PM

Eucalyptus Farming: भारतामध्ये हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार, केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये निलगिरीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या झाडांचा वापर हा फर्निचरपासून पार्टिकल बोर्ड आणि इमारती तयार करण्यासाठी केला जातो.

नवी दिल्ली - शेती फायद्याची करण्यासाठी गेल्या काही काळात विविध मार्ग अवलंबले जात आहेत. त्यातून शेतीत नवनवे प्रयोग केले जात आहेत. अशाच निलगिरीच्या झाडांची शेती. भारतामध्ये हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार, केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये निलगिरीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या झाडांचा वापर हा फर्निचरपासून पार्टिकल बोर्ड आणि इमारती तयार करण्यासाठी केला जातो.

या झाडांची लागवड कुठल्याही प्रकारच्या जमिनीत करता येते. पण ६.५ ते ७.५ च्या दरम्यान पी.एच. असलेल्या जमिनीत या झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते. या झाडांदरम्यान, कमी काळाता अधिक नफा देणाऱ्या इतर झाडांची लागवडही करता येते. या झाडांदरम्यान, तुम्ही हळद, आले आणि लसुणीसारख्या पिकांची लागवड करता येऊ शकते.

या झाडांच्या लागवडीमुळे पाणी पातळी खाली जात असल्याने या झाडांच्या लागवडीला सरकारकडून प्रोत्साहित केले जात नाही. मात्र शेतकरी वैयक्तिक पातळीवर या झाडांची लागवड करू शकतात. या झाडांची एक एकरमध्ये लागवड केल्यास दहा वर्षांत एक कोटीपर्यंत नफा होऊ शकतो.

निलगिरीच्या झाडांची पूर्ण वाढ होण्यासाठी  १० ते १२ वर्षे लागतात. या लागवडीसाठी खर्चही कमी येतो. झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर एका झाडाचं वजन हे ४०० किलोच्या आसपास असते. एक  हेक्टरमध्ये एक ते दीड हजार झाडांची लागवड होऊ शकते.  पूर्ण वाढ झालेल्या झाडांच्या विक्रीतून ७० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.  

टॅग्स :agricultureशेतीMONEYपैसाbusinessव्यवसाय