शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

कोरोनाचा धोका! भाजपनं रद्द केली आपली 75000KM ची यात्रा, आता राहुल गांधी थांबणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 6:17 PM

खरे तर, भारतीय जनता पक्षाने राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारविरोधात जन आक्रोश यात्रा सुरू केली होती. मात्र आता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 1 डिसेंबरपासून या यात्रेची सुरुवात केली होती. ही यात्रा 75000 किलोमीटरपर्यंत चालणार होती. 

जगभरात पुन्हा एकदा फोफावत चाललेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली जन आक्रोश यात्रा स्थगित करण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, भाजपने राजस्थानमध्ये सुरू असलेली जनआक्रोश यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. याचवेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना, राहुल गांधींनीही यासंदर्भात विचार करायला हवा. किमान कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन तरी करायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.

खरे तर, भारतीय जनता पक्षाने राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारविरोधात जन आक्रोश यात्रा सुरू केली होती. मात्र आता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 1 डिसेंबरपासून या यात्रेची सुरुवात केली होती. ही यात्रा 75000 किलोमीटरपर्यंत चालणार होती. 

अरुण सिंह म्हणाले, “भाजपसाठी आधी देश आणि जनता आहे, त्यानंतर राजकारण. आमच्यासाठी जनतेची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य अधिक महत्वाचे आहे.” अरुण सिंह यांनी भारत जोडो यात्रा स्थगित न गेल्याने, काँग्रेसवर निशाणा साधत, काँग्रेस राजकीय फायद्यासाठी जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा फ्लॉप शो असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मांडविया यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनाही कोरोनाच्या धोक्यासंदर्भात पत्र लिहून भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्या पत्रावर काँग्रेस नेते पवन खेडा यांनी, भाजपच्या यात्रेत लोक सहभागी होत नसल्याचे आपण पाहत आहोत, लोकही भाजपच्या यात्रेत उत्साह दाखवत नाहीत, असे भाष्य केले होते. यामुळे आता राहुल गांधी त्यांची यात्रा थांबवणार का, हे पाहावे लागेल.

 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा