शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

भाजप खासदारांचे टेन्शन वाढणार! २०२४ मध्ये 'या' नेत्यांचा पत्ता होणार कट, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:12 IST

खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीचा वापर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

देशात लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यात होणार आहेत. सर्व पक्षांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. सध्याच्या खासदारांची कामगिरी आणि लोकप्रियता यांचे सर्वेक्षण करणे हा तयारीचा महत्त्वाचा भाग आहे, याच्या आधारे त्यांना पुढे संधी दिली जाईल. खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय पक्ष आपली वैयक्तिक यंत्रणाही वापरत आहे. लोकहिताच्या योजना खासदार कशा पद्धतीने राबवत आहेत आणि जनतेमध्ये संवाद कसा आहे, हे दोन निकष सर्वात महत्त्वाचे आहेत, याच्या आधारे ते आताच्या खासदारांनाच दुसरी संधी दिली जाणार आहे.

'अनिल बोंडेना मिनिस्ट्री मिळावी म्हणून ही भानगड'; यशोमती ठाकुरांना दाभोळकर करण्याची धमकी

खासदार सोशल मीडियावर किती सक्रिय आहेत आणि जनतेशी कसा संवाद आहे. हे देखील त्यांच्या कामगिरीच्या सर्वेक्षणाचा आधार असणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए यावेळी भारतातील २६ पक्षांच्या एकजुटीने लढत आहे. याशिवाय आतापर्यंत राज्यसभेचे सदस्य राहिलेल्या अशा अनेक केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या मोसमात उतरवण्याची तयारी सुरू आहे. मात्र, त्यांना रिंगणात उतरवण्यापूर्वी त्या जागेचे सामाजिक समीकरण आणि नेत्याची लोकप्रियताही पाहायला मिळणार आहे. २०१९ मध्येही भाजपने याच सूत्रावर काम केले होते. त्यानंतर राज्यसभेचे सदस्य असलेल्या रविशंकर प्रसाद, हरदीप सिंग पुरी आणि स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली.

याचा सर्वात मोठा फायदा भाजपला अमेठीमध्ये झाला, तिथे राहुल गांधींचा स्मृती इराणींविरुद्ध पराभव झाला. भाजपने आधीच देशातील अशा १६६ जागांवर लक्ष केंद्रित केले आहे, तिथे ते स्वत:ला कमकुवत समजतात. काही ठिकाणी भाजप वयाचा विचार करून उमेदवार बदलू शकते. अशा जागांवर लोकप्रिय आमदारांना संधी मिळू शकते. यूपीमध्ये भाजप या फॉर्म्युल्यावर काम करू शकते. बरेली, प्रयागराज, कानपूर या जागांवरून उमेदवार बदलण्याची चर्चा आहे.2019 मध्ये पहिल्यांदा खासदार झालेल्या 158 पैकी 55 जणांना भाजपने दुसरी संधी दिली नाही. तेव्हा पक्षनेतृत्वाने सांगितले की, मोदी लाटेत हे लोक जिंकले, पण आपला प्रभाव सोडू शकले नाहीत. 

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने शाहजहांपूरमधून कृष्णा राज, आग्रामधून रामशंकर कथेरिया आणि फतेहपूर सिक्रीमधून चौधरी बाबुलाल यांना हटवले. बीसी खुंद्री आणि भगतसिंग कोश्यारी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना उत्तराखंडमध्ये संधी मिळाली नाही. वयाच्या आधारावर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कलराज मिश्रा, कारिया मुंडा, शांता कुमार या दिग्गज नेत्यांना भाजपने संधीही दिली नाही. यापैकी बहुतेकांना नंतर राज्यपालांसारखी महत्त्वाची पदे देण्यात आली.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी