शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

भाजपने तयार केली निवडणुकीची व्यूहरचना, दोन वर्षांत लोकसभेसह अनेक निवडणुका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 13:01 IST

BJP : पक्षाने देशभर तिरंगा अभियानाद्वारे २० कोटी लोकांना पक्षाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानादरम्यान निवडणुकीला सामोरे जात असलेली राज्ये, शहरे आणि गावांमध्ये प्रभात फेरीच्या रुपात तिरंगा यात्रा काढण्यात येतील.

- शरद गुप्ता

नवी दिल्ली : हैदराबादेत नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसह १८ राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी व्यूहरचना तयार केली आहे. यात पक्ष कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी उचलण्यात येणारी पावले आणि काशी विश्वनाथ कॉरिडॉर तसेच राम जन्मभूमीसारख्या भावनात्मक मुद्द्यांचा समावेश आहे.

पक्षाने देशभर तिरंगा अभियानाद्वारे २० कोटी लोकांना पक्षाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानादरम्यान निवडणुकीला सामोरे जात असलेली राज्ये, शहरे आणि गावांमध्ये प्रभात फेरीच्या रुपात तिरंगा यात्रा काढण्यात येतील. या यात्रांद्वारे युवकांना पक्षाशी जोडण्यावर विशेष भर देण्यात येईल. याशिवाय एक बुथ २०० कार्यकर्ता हे अभियान राबविण्यात येईल. ज्या बुथवर भाजपचा प्रभाव कमी आहे, तेथे अधिक लक्ष केंद्रित करण्यात येईल.

यासाठी अशा ५० हजार बुथची यादी तयार करण्यात आली आहे. भाजप आता आफली शहरी पक्ष ही प्रतिमा बदलू इच्छितो. त्यामुळे पक्षाचे नेते गावोगाव जाऊन केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार करतील. उत्तर प्रदेशात लाभार्थी व्होट बँकेच्या यशानंतर भाजप आता हा प्रयोग देशभर करणार आहे. भाजपला शहरी पार्टी ही प्रतिमा बदलायची आहे, त्यासाठी यापुढे ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत करण्याचेही ठरविण्यात आले आहे.

बुथ स्तरावर सोशल मीडियाचा होणार वापर!- केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळत असलेल्या नागरिकांची संख्या ३० कोटींहून अधिक आहे, हा लाभ मतांत रुपांतरित करण्यासाठी बुथ स्तरावरील कार्यकर्ते त्यांच्या सतत संपर्कात राहतील.- निवडणीला सामोरे जात असलेल्या राज्यांतील युवक-युवतींना पक्षाशी जोडण्यासाठी येते बुथ स्तरावर सोशल मीडिया, डिजिटल समूह तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक