शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

नाराज शेतकऱ्यांशी संवाद साधणार भाजप, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 7:31 AM

BJP : भाजप नेते शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवल्या जातील.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची किमत भाजपला उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत मोजावी लागू शकते. हे टाळण्यासाठी पक्षाने या आंदोलनाचा राजकीय प्रभाव समजून घेण्याचे काम त्याने सुरू केले आहे. तिन्ही कृषी कायदे, उसाची थकबाकी आणि शेतमालाला किमान हमी भाव याबद्दल पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांत बरीच नाराजी आहे. याचा प्रभाव पश्चिम उत्तर प्रदेशच्या १०४ पैकी ५३ जागांवर पडू शकतो. या जागा शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत सदस्याच्या निवडणुकीच्या निकालांनी ही बाब भाजपला दिसली. म्हणून भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशच्या विधानसभा जागांवर शेतकऱ्यासोबत खाट आणि ओट्यांवर बैठक घेण्याची योजना बनवली आहे. पक्ष सूत्रांनुसार मोठ्या चौपालच्या जागेवर लहान-लहान चौपाल लावले जातील.

शेतक-यांसोबत ही संवाद यात्रा मेरठ जिल्ह्यातील सिवालखास विधानसभा जागेवर सुरू होईल आणि नंतर पश्चिम उत्तर प्रदेशच्या सगळ्या विधानसभा जागांवर होईल. यात भाजप नेते शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवल्या जातील.

टॅग्स :BJPभाजपाFarmerशेतकरी