शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

विरोधकांच्या ऐक्याची भाजपला नाही चिंता, ऐक्यात फूट पाडण्यास केली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 6:15 AM

पाटण्यात उद्या होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीपूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला अध्यादेशावर भूमिका स्पष्ट करण्याचा अल्टिमेटम दिला असून, त्याचबरोबर विरोधी पक्षांच्या ऐक्यात फूट पडण्यास सुरुवात झाली आहे.

- संजय शर्मा

नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या विरोधकांच्या ऐक्यावर टीका करताना भाजपने म्हटले आहे की, ते स्वत:ला वाचवण्यात गुंतले आहेत. पाटण्यात उद्या होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीपूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला अध्यादेशावर भूमिका स्पष्ट करण्याचा अल्टिमेटम दिला असून, त्याचबरोबर विरोधी पक्षांच्या ऐक्यात फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. 

मोदी सरकारमधील एका केंद्रीय मंत्र्याने म्हटले आहे की, - कही की ईट कही का रोडा, भानुमती ने कुनबा जोडा- या धर्तीवर आघाडी तयार होत आहे. जे नेते आपसात एकजूट होऊ शकले नाहीत ते विरोधकांच्या ऐक्याच्या गोष्टी करीत आहेत. विरोधकांचे ऐक्य मोडून काढण्यासाठी भाजप काय करणार, असे विचारल्यावर त्यांनी म्हटले आहे की, भाजपला काही करण्याची गरज नाही. आता ते स्वत:च हे काम करतील. त्यांचा २०२४मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे, हे कोणीतरी त्यांना विचारायला पाहिजे. 

सर्व एकता भंग पावेलउत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसबरोबर मिळून सपाने भाजपविरोधात निवडणूक लढवली होती. त्याने काय झाले? सपा व बसप दोहोंनी मिळून निवडणूक लढवली होती, त्याचा काय परिणाम झाला? देश बदलला आहे, जनतेला मोदींसारखा नेता मिळाला आहे. विरोधकांना कोण विचारतोय? कर्नाटकमध्ये पराभूत झालेल्या भाजपचे महाराष्ट्र व बिहारसारख्या राज्यांत काय होणार, असे विचारले असता, महाराष्ट्र असो की बिहार असो लोकसभा निवडणुकीत जनता वेगळ्या पद्धतीने मते देत असते. देशाची जनता देशाचा पंतप्रधान निवडते. मोदींच्या जवळपासही कोणी दिसत नाही.विरोधकांच्या एकजूट लढण्याने काय होईल, असे विचारले असता सरकारमधील वरिष्ठ मंत्र्याने सांगितले की, त्याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यांतच पाहून घेतले जाईल.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार