शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने सत्ता राखली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 03:57 IST

६० सदस्य असलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांत भाजपने ४१ जागा जिंकून बहुमत मिळवले व या राज्यातील सत्ता कायम राखली.

इटानगर : ६० सदस्य असलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांत भाजपने ४१ जागा जिंकून बहुमत मिळवले व या राज्यातील सत्ता कायम राखली.भाजपच्या तीन उमेदवारांविरोधात कोणीच उभे न राहिल्यामुळे ते बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे प्रत्यक्षात ५७ जागांसाठीच निवडणूक घेण्यात आली. जनता दल (युनायटेड) या पक्षाने सात, नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) पाच, काँग्रेसने चार, पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेशने (पीपीए) एक व अपक्षांनी दोन जागा जिंकल्या आहेत. या राज्यातील दापोरिजो, डुम्पोरिजो, रागा या तीन मतदारसंघांतील मतमोजणीस उशीर झाला होता.निवडणूक अधिकारी कोणाकडेही सूत्रे न देताच मतमोजणी केंद्राच्या बाहेर गेले होते. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणीत सातत्य राहिले नाही.>तीन महिला जिंकल्याअरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांत फक्त तीन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यामध्ये गुम तायेंग, दासांग्लू पूल, जुम्मूम इते देवरी यांचा समावेश आहे. यंदा राज्यात विविध पक्षांनी एकूण ११ महिला उमेदवारांना तिकीट दिले होते.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Arunachal Pradesh Assembly Election 2019अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2019