शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

'भाजपने आमची 6 सरकारे चोरली...त्यांना चोर म्हणू का डाकू', काँग्रेस अध्यक्षांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 20:19 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर समाजाला तोडण्याचा आरोपही केला.

नवी दिल्ली: यावर्षी 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन ईशान्येकडील राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. यातच भारत जोडो यात्रेत बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपला चोर आणि डाकू म्हणत सरकार चोरीचा आरोप केला.

भाजपने आमची सरकारे चोरलीकाँग्रेसची भारत जोडो यात्रा गुरुवारी पठाणकोटला पोहोचली. यावेळी खर्गे म्हणाले की, "भाजप सरकारने आमच्या पक्षातील अनेक लोकांना धमकावून पळवून नेले. त्यांनी देशभरातील आमची 6 सरकारे पाडून स्वतःची सरकारे स्थापन केली. आता आम्ही भाजपला चोर...डाकू म्हणावं की काय म्हणावं? लोकांनी काँग्रेस पक्ष निवडला, आम्हाला आशीर्वाद दिला, पण त्यांनी आमची सरकारे चोरली,'' असा आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

सभागृहात गोंधळ घालतातखर्गे पुढे म्हणतात की, ''जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही संसदेत उभे राहतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने सभागृहावर प्रभाव टाकतात. जेव्हा आम्ही ऐकायला तयार असतो तेव्हा ते बोलत नाहीत. आम्ही बोलायला उभे राहतो, तेव्हा ते ऐकायला तयार नसतात. ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं, ती 6 सरकारे चोरली. काहींना पैसे दिले, काहींना लालूच दाखवली, काहींना ईडी-इन्कम टॅक्सची भीती दाखवली,'' असंही खर्गे म्हणाले.

भाजपवाले समाजाला तोडत आहेतते पुढे म्हणाले की, ''राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला 125 दिवस पूर्ण झाले आहेत. कन्याकुमारी ते काश्मीर अशी सुरू झालेली यात्रा देशातील जनतेला जोडणारी आहे. आज भाजप सरकार, आरएसएसचे लोक समाजाला तोडत आहेत. त्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या उणिवा लोकांना सांगण्यासाठीच राहुल गांधी आले आहेत. विशेषतः महागाई, बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती याबाबत लोकांना माहिती देण्याचे काम राहुल गांधी करत आहेत,'' असेही खर्गे म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे