शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

वसुंधरा राजेंना नाराज करण्याचा धोका भाजप पत्करणार नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 09:04 IST

शिवराज सिंह चौहान व रमण सिंह यांना तिकीट दिल्यानंतर आता भाजप राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांची मनधरणी करण्यात गुंतला आहे.

संजय शर्मा -नवी दिल्ली : कर्नाटकमधील पराभवानंतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्व जपून पावले उचलत आहे. निवडणुकीतील शक्यता पाहून आता केंद्रातील नेत्यांनी प्रदेशातील दिग्गज नेत्यांपुढे हात टेकले आहेत. शिवराज सिंह चौहान व रमण सिंह यांना तिकीट दिल्यानंतर आता भाजप राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांची मनधरणी करण्यात गुंतला आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगढ व राजस्थानमधील जाहीर झालेली उमेदवारांची यादी पाहता भाजप आता कर्नाटकप्रमाणे कोणताही नवीन प्रयोग या पाच राज्यांच्या निवडणुकीत करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. नव्या चेहऱ्यांना तिकिटे दिलेली नसून, अर्ध्या आमदारांची तिकिटे कापणे, मंत्र्यांची तिकिटे कापणे, वयोवृद्ध नेत्यांना तिकिटे नाकारणे, असे काहीही झालेले नाही. ना शिवराज सिंह चौहान यांचे तिकीट कापण्यात आले, ना छत्तीसगढमध्ये रमणसिंह यांचे तिकीट कापण्यात आले. 

२६ नावे घराणेशाहीतून- ज्या घराणेशाहीचा आरोप भाजप काँग्रेसवर करीत होता, तेही आता विसरण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील २६ नावे घराणेशाहीतून आलेली आहेत.- छत्तीसगढमध्ये रमण सिंह व त्यांचा पुतण्या विक्रांत सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. दिलीप सिंह यांचे पुत्र प्रबल प्रताप व जुदेव यांच्या सूनबाई या दोघांना भाजपने तिकीट देऊन मैदानात उतरवले आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थानElectionनिवडणूक