शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

राज्यसभेत भाजपचे शतक, 1988 नंतर 101 चा आकडा गाठणारा एकमेव पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 7:35 AM

ईशान्येकडून ४ उमेदवार विजयी, आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे ४ उमेदवार राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पक्षाचे संख्याबळ आता १०१ झाले असून, शतक गाठणारा १९८८ नंतरचा पहिलाच पक्ष ठरला आहे.

आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ईशान्येकडील  राज्यातून राज्यसभेत प्रथमच काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. आसाममधून भाजपच्या पवित्र मार्गारिटा आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाच्या रंग्रा नरजारी यांनी विजय मिळविला आहे. मार्गरिटा यांना ४६, तर नरजारी यांना ४४ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान राज्यसभा सदस्य रिपुन बाेरा यांना ३५ मते मिळाली. बाेरा यांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. नागालँडमधून भाजपच्या उमेदवार एस. फांगनाॅन यांची बिनविराेध निवड झाली आहे. या राज्यातून प्रथमच राज्यसभेवर महिला प्रतिनिधित्व मिळाले आहे, तर त्रिपुरामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांनी माकपचे उमेदवार व आमदार भानूलाल साहा यांचा पराभव केला.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी समीकरण बदललेn राज्यसभेत भाजपचे संख्याबळ १०० हून अधिक झाले आहे. याचा आगामी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर परिणाम हाेणार आहे. n अनेक विराेधक निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेले आहेत. आपचेही संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये हाेणाऱ्या निवडणुकीसाठी समीकरण बदलले आहे.

आपचे संख्याबळ वाढलेn पंजाब विधानसभेत माेठे यश मिळविल्यानंतर आम आदमी पार्टीचेही राज्यसभेतील संख्याबळ वाढले आहे. n आपने पंजाबमधील पाचही जागा जिंकल्या आहेत. n त्यामुळे आपचे ८ सदस्य राज्यसभेत झाले आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूMember of parliamentखासदार