शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

गुजरातेतील भाजपाच्या २ जागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:33 IST

गुजरातेत गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेत भाजपाच्या घटलेल्या सदस्य संख्येमुळे त्याच्या राज्यसभेच्या दोन जागा संकटात सापडल्या आहेत.

अहमदाबाद - गुजरातेत गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेत भाजपाच्या घटलेल्या सदस्य संख्येमुळे त्याच्या राज्यसभेच्या दोन जागा संकटात सापडल्या आहेत.देशभर राज्यसभेच्या रिक्त ५८ जागांसाठी २३ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यातील ४ जागा गुजरातेतील असून, त्या सगळ््या भाजपकडे आहे. भाजपा आणि काँग्रेसने गेल्या वर्षी विधानसभेच्या जेवढ्या जागा जिंकल्या, त्यावरून राज्यसभेत हे दोन्ही पक्ष २-२ उमेदवार पाठवू शकतात.२०१२ मध्ये भाजपाने राज्यात ११५ जागा जिंकल्या होत्या. त्यात २०१७ मध्ये १६ जागांची घट होऊन ९९ जागाच राहिल्या. काँग्रेसने २०१२ मधील ६० जागांवरून गेल्या वर्षी ७७ जागांवर उडी मारली. भाजपासमोर अरुण जेटली, पुरुषोत्तम रूपाला, मनसुख मांडविया आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) नेते शंकरभाई वागद यांच्यापैकी कोणत्या दोन जणांना उमेदवारी द्यायची, असे संकट उभे आहेत. वागद वगळता तिघेही केंद्रीय मंत्री आहेत. राज्यसभेच्या निवडणूक नियमांनुसार, एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३८ मतांची गरज असते. त्यानुसार, दोन्ही पक्ष प्रत्येकी २ उमेदवार निवडून आणू शकतात. गुजरात विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शक्तिसिंह गोहिल, अर्जुन मोढवाडिया, सिद्धार्थ पटेल, तुषार चौधरी आणि राज्य काँग्रेसचे अध्यक्ष भारतसिंह सोलंकी हे खूप इच्छुक असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :GujaratगुजरातBJPभाजपाcongressकाँग्रेस