शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

अल्पसंख्याकबहुल मतदारसंघांतही भाजपचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 04:31 IST

अल्पसंख्यांक लोकसंख्या अधिक असलेल्या ज्या ९० जिल्ह्यांची २००८ साली वर्गवारी करण्यात आली होती, त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक जागांवर विजय मिळवून भाजपने आपण अल्पसंख्याकविरोधी असल्याच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली : अल्पसंख्यांक लोकसंख्या अधिक असलेल्या ज्या ९० जिल्ह्यांची २००८ साली वर्गवारी करण्यात आली होती, त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक जागांवर विजय मिळवून भाजपने आपण अल्पसंख्याकविरोधी असल्याच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.अशा ७९ लोकसभा जागांपैकी भाजपने ४१ जागांवर विजय मिळविला आहे. काँग्रेसला इथे फक्त सहा जागा जिंकता आल्या. गेल्या निवडणुकांत काँग्रेसने १२ जागा जिंकल्या होत्या. एका विश्लेषकाने सांगितले की, यंदाच्या मुस्लीम मतदारांनी एकगठ्ठा मतदान केलेले नाही. यंदा २७ मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, भाजपच्या सहाही मुस्लीम उमेदवारांचा पराभव झाला. तृणमूल काँग्रेस (५), काँग्रेस (४), सप-बसप, नॅशनल कॉन्फरन्स व मुस्लीम लिग (प्रत्येकी ३), एमआयएम (२), एलआयपी, माकप, एआययूडीएफ (प्रत्येकी १) यांचा विजयी मुस्लीम खासदार आहेत.अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी फारसे काही न केल्याचा व त्यांच्यावर हल्ले चढविले जात असल्याचा आरोप विरोधकांनी भाजपवर केला होता.>यूपी, बंगालमध्ये यश : पश्चिम बंगालमध्ये अल्पसंख्यांकबहुल जिल्ह्यांत १८ लोकसभेच्या जागा आहेत. तिथे भाजपला चांगले यश मिळाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीमबहुल असलेल्या रामपूर, नगिना, मोरादाबाद, संभल, अमरोहा जिल्ह्यांमध्येही भाजपने लक्षणीय यश मिळविले आहे. या राज्यात काँग्रेसचे सहाही मुस्लीम उमेदवार पराभूत झाले. उत्तर प्रदेशातील लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण २० टक्के आहे.

टॅग्स :BJPभाजपा