शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काळाबाजार रोखा; जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:46 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशातील सर्व पोलीस अधीक्षकांनाही सूचना

संतोष ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आपापल्या जिल्ह्यात स्वत: बाजारात जावे, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, तसेच नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्रालयानेही आवश्यक वस्तंूचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत. लॉकडाऊनच्या १७ व्या दिवशीही पुरवठा व्यवस्थित नसल्याच्या माहितीच्या आधारे हे निर्देश देण्यात आले आहेत.बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, ओडिशा, प. बंगालसह अनेक राज्यांतून गव्हाचे पीठ, तांदूळ आदी आवश्यक वस्तूंचा तुटवटा असल्याच्या आणि त्यांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच एक आढावा बैठक घेतली होती. त्यांनी नागरी पुरवठा आणि ग्राहक मंत्रालयांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत.या मुद्यांवरही झाली चर्चाच्एप्रिलअखेरपर्यंत कोणत्याही राज्यात धरणे, निदर्शनांना परवानगी दिली जाऊ नये, विदेशी प्रवास न केलेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा पुन्हा शोध घेऊन तपासणी करावी.च्स्थलांतरित मजुरांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा छावण्या आणि अन्नछत्रांना भेट देऊन तेथे सोशल डिस्टन्सिंगचा आढावा घ्यावा.च्जिल्हा प्रशासन आणि प्रशासनाने संपूर्ण लॉकडाऊन असलेल्या भागात ड्रोनमार्फत व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्या आधारे आवश्यक पुरवठा, कायदा, सुव्यवस्था आणि सॅनिटायझिंगबाबत निर्णय घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.