शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

१० हजार खासगी शाळांना टाळे; नव्या शाळांचे अर्ज मात्र चौपटीने वाढले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 06:10 IST

२०२१ मध्ये कोरोनामुळे ५,४०६ खासगी शाळांना कुलूप लागले.

नवी दिल्ली : देशात गेल्या दोन वर्षांत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढली, तर खासगी शाळांमधील घटली आहे. यामुळे १० हजार खासगी शाळा बंद झाल्या आहेत. असे असताना नव्या खासगी शाळा सुरू करण्यासाठीचे अर्ज मात्र चौपटीने वाढले आहेत. नव्या खासगी शाळा सुरू करण्यासाठी २०२१ मध्ये २,०६६ अर्ज आले होते. २०२२ मध्ये ही संख्या ९,०५७ वर गेली. शाळा सुरू करू इच्छिणाऱ्यांचे प्रमाण ४.३८ पटीने वाढले आहे. 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार, २०२१ मध्ये कोरोनामुळे ५,४०६ खासगी शाळांना कुलूप लागले. २०२० मध्ये ५,०५२ खासगी शाळा बंद झाल्या. याच दोन वर्षांत खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या संख्येत ३०.५२ लाख एवढी घट झाली, तर सरकारी शाळांत २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये ४० लाख विद्यार्थी वाढले. २०२१ मध्ये पहिल्या इयत्तेत १.८५ कोटी नवे प्रवेश झाले. १.१९ कोटी प्रवेश सरकारी किंवा अनुदानित शाळांमध्ये झाले.

शाळा सोडणारे सर्वाधिक कुठे?

मध्य प्रदेशात दर १०० मुलींपैकी २४ मुली दहावीपूर्वीच शाळा सोडत आहेत. मुलींच्या गळतीचे प्रमाण चंडीगडमध्ये १.६ टक्के आणि केरळमध्ये ४.९ टक्के सर्वात कमी आहे. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी