शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बीएसएनएल ग्राहकांची संख्या वाढली; ५ जी लवकरच येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 08:24 IST

"आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानासह ४जी नेटवर्क तयार आहे आणि काही महिन्यांत बीएसएनएलच्या माध्यमातून देशात त्याची सेवा उपलब्ध होईल."

ग्वाल्हेर : सरकारी कंपनी बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. कंपनीचे देशांतर्गत ४जी नेटवर्कही तयार असून, त्याचे ५जी मध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शनिवारी दिली.

ते म्हणाले की, ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानासह ४जी नेटवर्क तयार आहे आणि काही महिन्यांत बीएसएनएलच्या माध्यमातून देशात त्याची सेवा उपलब्ध होईल.

जिओ, एअरटेल आणि वोडाफोनने ४जी नेटवर्क तयार केले असताना बीएसएनएलने का नाही केले? असे लोकांनी विचारले होते. मात्र  स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आम्ही इतर देशांची उपकरणे वापरली नाहीत, हा पंतप्रधानांचा संकल्प होता, असे त्यांनी सांगितले.

४जीचे एक लाख टॉवर ऑक्टोबरच्या अखेरीस ८०,००० टॉवर्स आणि उर्वरित २१,००० पुढील वर्षी मार्चपर्यंत बसवू. मार्च २०२५ पर्यंत ४जी नेटवर्कचे १ लाख टॉवर बसविले जातील. या ४जी प्रणालीवरून ५जी वापरता येईल. सेवा जलदगतीने देऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइल