शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Budget 2020 : 'साल भर का गम जनता को इनाम दिया है' अर्थसंकल्पाची काँग्रेसकडून खिल्ली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 15:24 IST

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे.

नवी दिल्ली  - वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. आर्थिक मंदी आणि बाजारातील सुस्तीचा सामना करत असताना निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी ''साल भर का गम जनता को इनाम दिया है'  सरकारला टोला लगावला आहे. 'काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विट करत अर्थसंकल्पावर टीका केली आहे. "दुश्मन न करे दोस्त ने जो काम किया है, साल भर का गम गरीबों पर जुल्मो सितम  फिर से जनता को ईनाम दिया है'' असा टोला सिंघवी यांनी लगावला आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनीही निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली आहे. अर्थसंकल्पाचे गणित समजावण्यात निर्मला सीतारामन यांना अपयश आले आहे. 4.8 टक्के जीडीपी वाढीसह 2024 पर्यंत 5 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य गाठणे हे एक स्वप्नच आहे, असा टोला शर्मा यांनी लगवला आहे.  

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली होती. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील हे सरकार केवळ बोलण्याचे काम करते. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात कुठलीही भक्कम तरतूद करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पात रोजगारनिर्मितीबाबत काहीही उल्लेख नाही.  कुठलीही मध्यवर्ती कल्पना नसलेला दिशाहीन अर्थसंकल्प आहे. ''निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला. वित्तमंत्र्यांनी केलेले भाषण मोठे होते. मात्र त्यात सांगण्यासारखे काहीच नव्हते. हा अर्थसंकल्प पोकळ ठरला,'' असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.  

टॅग्स :budget 2020बजेटNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcongressकाँग्रेस