शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

Budget 2020 : मोदी सरकारचे 'उड्डाण'; देशभरात 100 विमानतळ कार्यरत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 13:16 IST

सीतारामन यांनी हवाई वाहतुकीकडे मोर्चा वळविला. उड्डाण मोहिमेंतर्गत 2024 पर्यंत 100 विमानतळ सुरू केले जाणार आहेत.

ठळक मुद्दे 550 रेल्वे स्थानकांवर वाय फाय सुविधा देण्यात येणार आहे.27 हजार किमी ट्रॅकचे विद्युतीकरण केले जाणार आहे. तेजस सारख्या ट्रेनची संख्या वाढविण्यात येणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेती, उद्योग आणि शिक्षणामध्ये भरीव तरतूद करण्याची घोषणा केली. तसेच देशातील दळणवळण सुधारण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये रेल्वे खाते, विमानतळ यासह तब्बल 19 हजार हायवे उभारण्यात येणार आहेत. 

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 550 रेल्वे स्थानकांवर वाय फाय सुविधा देण्यात येणार आहे. 27 हजार किमी ट्रॅकचे विद्युतीकरण केले जाणार आहे. सोलार पावर ग्रीड रेल्वे रुळांच्या बाजुलाच तयार करण्यात येणार आहे. तेजस सारख्या ट्रेनची संख्या वाढविण्यात येणार आहे. बेंगळुरूमध्ये मुंबई लोकलप्रमाणे उपनगरीय ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार यासाठी 25 टक्के निधी देणार आहे. यासाठी 18600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

नितीन गडकरींचे खाते सुस्साट; तब्बल 19 हजार किमींचे महामार्ग बांधणार

यानंतर सीतारामन यांनी हवाई वाहतुकीकडे मोर्चा वळविला. उड्डाण मोहिमेंतर्गत 2024 पर्यंत 100 विमानतळ सुरू केले जाणार आहेत. याशिवाय 46 राखीव हवाई पट्टी, 16 खासगी ग्रीनफिल्ड विमानतळ, 15 एअरपोर्ट ऑथरिटी विमानतळ, 31 हेलिपोर्ट, 12 वॉटरड्रोम्स विकसित केले जाणार आहेत. 2023 पर्यंत सरकारकडे 1200 विमाने असणार आहेत. 

इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंग इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ५ वर्षांत १०० लाख कोटींच्या गुंतवणुकीचं लक्ष्य सरकारने ठेवलं आहे.

टॅग्स :budget 2020बजेटBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndian Railwayभारतीय रेल्वेAirportविमानतळEconomyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदी