शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

...तर बिल्डरना द्यावे लागेल ११ टक्के व्याज

By admin | Published: November 02, 2016 6:07 AM

बांधकाम व्यावसायिकांच्या बाबतीत केंद्र सरकारने कठोर धोरण स्वीकारायचे ठरविले आहे.

नवी दिल्ली : गृहनिर्माण प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या बिल्डरांची आता खैर नाही. कोणताही गृहबांधणी प्रकल्प ठरलेल्या पूर्ण करण्यास वेळ न करणाऱ्या वा त्यास विलंब करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या बाबतीत केंद्र सरकारने कठोर धोरण स्वीकारायचे ठरविले आहे. स्थावर मालमत्ता कायद्याच्या (आरइआरए) अंमलबजावणीचा भाग म्हणून, त्यानुसार प्रकल्प पूर्ण करण्यास वेळ विलंब लावून घर खरेदी करणाऱ्यांना ठरलेल्या मुदतीत घरांचा ताबा न दिल्यास बिल्डरांना त्याच्या किंमतीवर दरमहा १0.९ टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे. या नियमानुसार जर खरेदीदाराने घराच्या खरेदीसाठी गुंतवलेली रक्कम परत करण्याची मागणी केल्यास बिल्डरला ती रक्कम याच व्याजदरासह ग्राहकाला परत करावी लागणार आहे. तसेच ही रक्कम ४५ दिवसांच्या आत परत परत करण्याचे बंधन केंद्र सरकारने बिल्डरवर घातले आहे. केंद्र सरकारने घर खरेदीदारांच्या रकमेसाठी ठरवलेला व्याजदर स्टेट बँकेच्या व्याजदरांपेक्षाही दोन टक्क्याने अधिक आहे. आता हा कायदा अस्तित्वात झाला आहे. त्यामुळे प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाला राज्य नियामकाकडे नोंदणी करणे बंधनकारक झाले आहे. सध्या चालू असलेल्या प्रकल्पांसाठी गोळा केलेल्या रकमेपैकी ७0 टक्के रक्कम विकासकांना रजिस्ट्रेशनसाठी अर्ज केल्यापासून ३ महिन्यांच्या आत स्वतंत्र बँक खात्यात जमा करावी लागेल. तसेच तिचा वापर करता येणार नाही. अनेकदा ग्राहकांकडून घेतलेली रक्कम बरेच बिल्डर्स अन्य बांधकाम प्रकल्पात गुंतवतात, असे आढळून आले आहे. या नव्या नियमामुळे त्यांना यापुढे असे करता येणार नाही. नव्या नियमानुसार रक्कम जमा करण्यास उशीर झाल्यास लागणाऱ्या १५ टक्के व्याजापासूनही गृहखरेदीदारांना दिलासा मिळणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>अर्थसंकल्पातील प्रस्तावाला होता विरोधअसा कायदा करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर झाले होते. तसेच त्यातील तरतुदींची माहितीही देण्यात आली होती. आता तो प्रत्यक्षात लागू होणार आहे.