शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

राजस्थानात बस नदीत कोसळून 32 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 12:04 IST

सवाई माधोपूर येथे शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. बनास नदीवरील पुलावरून प्रवाशांनी भरलेली मीनी बस नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 26 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देबनास नदीवरील पुलावरून प्रवाशांनी भरलेली मीनी बस नदीत कोसळून भीषण अपघातअपघातात 32 प्रवाशांचा मृत्यू

जयपूर - सवाई माधोपूर येथे शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. बनास नदीवरील पुलावरून प्रवाशांनी भरलेली मीनी बस नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 32 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्याला सुरुवात केली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर लोक जमा होण्यास सुरुवात झाली. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सवाई माधोपूर येथून लालसोटसाठी रवाना झाली होती. बसमध्ये जवळपास 40 ते 45 प्रवासी प्रवास करत होते. बस बनास नदीवरील पुलावर पोहोचताच खाली नदीत कोसळली. नदीतील पाण्याची पातळी जास्त असल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्याची संधी मिळालीच नाही. दुर्देवी अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. सवाई माधोपूर येथून जवळपास 20 किमी अंतरावर ही दुर्घटना झाली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस महासंचालक आणि चार पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. 

जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात पोहोचवलं जात आहे. रुग्णालयाबाहेर लोकांची आणि नातेवाईकांची गर्दी जमा झाली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रवाशांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धुक्यामुळे अस्पष्ट दिसत असल्या कारणाने चालकाचं वेगावरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. 

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थान