शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भारतीयांचे आयुष्य किती वर्षांनी वाढले? समोर आली अशी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 06:22 IST

Indians: भारतातील लोक आता १९९० च्या तुलनेत ८.९ वर्षे अधिक जगत असल्याचे लॅन्सेट या नियकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

 नवी दिल्ली - भारतातील लोक आता १९९० च्या तुलनेत ८.९ वर्षे अधिक जगत असल्याचे लॅन्सेट या नियकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे. अभ्यासानुसार, साथीच्या रोगाचा धक्का बसला असतानाही, गेल्या तीन दशकांमध्ये भारतासह संपूर्ण जगामध्ये लोकांचे आयुष्य वाढले आहे. जगभरातील लोक १९९० च्या तुलनेत २०२१ मध्ये सरासरी ६.२ वर्षे जास्त जगत आहेत.

आयुष्य का वाढले? गंभीर आजारांमुळे होणारे मृत्यू कमी झाल्याने आयुष्य वाढले आहे. मात्र, असे असले तरीही गंभीर आजार आजही १९९० प्रमाणेच आहेत. अतिसार, श्वसन संक्रमण, स्ट्रोक आणि इस्केमिक हृदयरोग यांसारख्या आजारांमुळे होणारे मृत्यू कमी झाले आहेत. २०२० मध्ये जर कोरोना महामारी आली नसती तर लोकांचे आयुष्य आणखी वाढले असते, असे अभ्यासात म्हटले आहे.

कोरोनाचा फटकाकोरोना महामारीमुळे २०१९ ते २०२१ दरम्यान जगभरातील नागरिकांचे आयुष्य १.६ वर्षांनी कमी झाले आहे. दक्षिण-पूर्व आशिया, पूर्व आशिया आणि ओशिनियामध्ये नागरिकांच्या आयुर्मानात ८.३ वर्षांची वाढ नोंदवली. या क्षेत्राचे कोरोनामुळे होणारे  आयुर्मान नुकसान कमी आहे. कोरोनाचा फटका लॅटिन अमेरिका, कॅरिबियनमध्ये बसला.

टॅग्स :IndiaभारतLifestyleलाइफस्टाइलHealthआरोग्य