शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

कोणत्याही स्थितीत जातीनिहाय गणना करणारच, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 07:22 IST

आरक्षण मर्यादा ५०% पेक्षा अधिक होण्याची गरज 

- एस. पी. सिन्हापाटणा : काँग्रेस जातीनिहाय जनगणनेच्या बाजूने असून त्यात कुठलेही दुमत नाही. त्यामुळे कोणत्याही स्थितीत जातीनिहाय जनगणना करणार असल्याचे प्रतिपादन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. याच लोकसभेच्या कार्यकाळात जनगणना पूर्ण झालेली असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

आजच्या आमदार व खासदारांकडे कुठलीही शक्ती नसल्याचा दावा करत गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली. पाटणा येथे शनिवारी आयोजित संविधान सुरक्षा संमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते. 

राहुल गांधी म्हणाले की, देशाची व्यवस्था कोलमडत आहे. ती नीट करण्यासाठी जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता आहे. ज्यांची जेवढी संख्या, तेवढा त्यांना वाटा मिळणे आवश्यक असल्याचे गांधी म्हणाले. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही ५० टक्के आरक्षणाची भिंत पाडून टाकू. प्रत्येक जातीला या देशात वाटा मिळायला हवा.

तेजस्वी यादव यांच्यासोबत राहुल गांधी यांची चर्चालोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पाटणात पोहोचल्याबरोबर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना भेटण्यासाठी येथील हॉटेल मौर्यात दाखल झाले.गांधी येणार असल्याने तेजस्वी अगोदरच हॉटेलमध्ये दाखल झाले होते. गांधी हॉटेलच्या गेटवर पोहोचल्याबरोबर तेजस्वी यादव यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेते तेजस्वींच्या खोलीत दाखल झाले.तिथे राहुल गांधींना भेटण्यासाठी लालू प्रसाद यादवांचे संपूर्ण कुटुंब आले होते. काँग्रेस व राजद यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर राहुल व तेजस्वी भेट दोन्ही पक्षातील तणाव कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी